tag:blogger.com,1999:blog-86050078881824646122024-02-20T22:26:53.247-08:00जाता जाता...संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.comBlogger32125tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-6579512134684017322015-09-02T12:19:00.000-07:002015-09-02T12:19:23.848-07:00जयहिंद साब !<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj9VLt2qnJMc5HtwvcwKVm9N3Nwjf_AV8oSpXJiHdzEI2607QB043G-RTcPYuRe6dPXHf1Qu84kil_dkic2TxeARQJ6-KxcQYGWLDpTkZHnKgET8Ygh-vVlrP__StSKp5FTScXj1vqt4Dw/s1600/army+1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj9VLt2qnJMc5HtwvcwKVm9N3Nwjf_AV8oSpXJiHdzEI2607QB043G-RTcPYuRe6dPXHf1Qu84kil_dkic2TxeARQJ6-KxcQYGWLDpTkZHnKgET8Ygh-vVlrP__StSKp5FTScXj1vqt4Dw/s1600/army+1.jpg" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjJFMcR0aA_0SSeEsO6X1BSC5FVcvdgNbYiKJNODJlpcDK8uMDDLe_AQ7KA1y-KKqeMIVLXVNEgQJRjlrMx5IhvA8EqkQwnkOIO__fWq7-W77tae6WLu8EmgpmN_1g6XgdvvkYVL4ySEpQ/s1600/army+2.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjJFMcR0aA_0SSeEsO6X1BSC5FVcvdgNbYiKJNODJlpcDK8uMDDLe_AQ7KA1y-KKqeMIVLXVNEgQJRjlrMx5IhvA8EqkQwnkOIO__fWq7-W77tae6WLu8EmgpmN_1g6XgdvvkYVL4ySEpQ/s1600/army+2.jpg" /></a></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;">‘</span><span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">धागा शौर्य का, राखी अभिमान की</span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;">’</span><span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">, या </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;">‘</span><span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">झी 24 तास</span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;">’</span><span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">च्या उपक्रमाच्या समारोपाच्या निमित्तानं
काश्मीरात चार दिवस होतो. त्या निमित्तानं सैन्यदालाचं अंतरंग पाहता आलं, आपण
मुंबई, पुणे, नाशिक, नागपुरात वास्तव्यास असताना आपण नेहमीच आर्मीच्या वसाहती पाहत
आलो, मग त्या ख़डकी, असो वा देवळाली असो, आपण नेहमीच हे जग भिंतीच्या बाहेरुन
पाहिलय, पण मी जेव्हा काश्मीरमध्ये जाऊन हे जग आतून पाहिलं, तेव्हा हे जग वेगळचं
आहे, या निष्कर्षावर येऊन मी ठेपलो. </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">सैन्याच्या म्हणजेच
रुढार्थाने प्रचलित असलेल्या आर्मीच्या वातावरणात गेल्यानंतर जाणवली ती शिस्त.
स्वावलंबन, देशप्रेम आणि वेळेची तप्तरता. याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं जाणवलं हे
की हा देश अत्यंत सुरक्षित हातांमध्ये आहे. काश्मीर म्हटल, की आपल्या समोर येणारा
प्रदेश आणि त्या ठिकाणचं वास्तव वेगळचं आहे, हे पण जाणवलं.</span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">श्रीनगर विमानतळावर
उतरल्यापासून या सगळ्याचा शोध घेण्याच्या प्रयत्न केला आणि काही धक्कादायक
निष्कर्ष हाती लागले, अर्थात ते माझे स्वतचे असावेत. पण माझ्यासाठी ते महत्त्वाचे
आहेत असं वाटलं, अर्थात याची दुसरी बाजू असेल आणि चार दिवसांत सगळ्याच आर्मीचा,
काश्मीरचा, माणसांचा तळ लागेल असंही न्ककीच नाही, पण माझा निष्कर्ष बरोबर आणि
चुकांसह मी नोंदवू शकतो, हे निश्चित. किमान लोकशाहीनं एवढं तरी स्वातंत्र्य माझ्या
पदरी दिलय, हे महत्त्वाचं. </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">सैन्याच्या कामात
जाणवलेली शिस्त आणि वेळेची तप्तरता हे सगळ्यात महत्त्वाचं. एखादं काम एखाद्या
माणसाला दिल्यानंतर त्यानं नाही म्हणायचं नाही, असा आर्मीचा नियम आहे. जी साब, येस
साब अशीच काम होतात. कुठलाही एखादा वरिष्ठ अधिकारी दिसला तर जयहिंद साब करायचं असा
जणू अलिखित नियमच आहे. जवानांचं डोकं रिकामं राहू नये, यासाठी हा नियम. तसचं एका
मेजर सुभेदारनं सांगितलं ते लईच भारी वाटलं, तो म्हणाला एखाद्या देवळासमोरुन जाता,
तेव्हा तुमचे हात नकळत वर उचलले जातातच ना, मग आर्मीत त्या जयहिंद साबला हेच
महत्त्व आहे.</span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">बदामबाग कॅम्पमध्ये
बागकाम करणारे सैनिक जेव्हा, कर्नलची काळी गाडी पाहून काही सेंकदात पोझिशन्स घेवून
जयहिंद साब करतात, हे पाहून मन भारावून गेलं, तर कर्नल साहेबांना भेटायची वेळ
चुकली म्हणून स्वतची गाडी घेवून आम्हाला घेवून जाण्यासाठी येणा-या लेफ्टनंट कर्नल
साहेबांचा राग आम्हाला खूप काही शिकवून गेला. आम्ही सिव्हिलियन्स ना आमच्या जगण्यात
शिस्त पाळत, ना आमच्या कामाप्रती आमच्या मनात तितकाच आत्मभाव आहे, असं सतत जाणवत
राहिलं. </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">दुसरी गोष्ट जाणवली
ती की हा देश अत्यंत सुरक्षित हातात आहे. आम्ही चार दिवस केलेल्या प्रवासात
ज्या-ज्या वरिष्ठ मंडळींना भेटलो त्यांची पर्सनलिटी बघून पुरुष असून मला खूप हेवा
वाटला. आपल्याकडे आणि काश्मीर पोलिसांच्या तुलनेतही आर्मीच्या अधिका-यांचं
व्यक्तिमत्त्व आपल्या सगळ्यांना गारुड घालणारं आहे. आम्ही तीन ते चार कॅम्पमध्ये
फिरलो, तिथल्या कर्नल, सेकंड कमांडर, लेफ्टनंट कर्नल, मेजर, सुभेदार मेजर अशा
पदाधिका-यांशी आम्ही भेटलो, त्यांना बोलतं केलं. त्या सगळ्यांना बघून हा देश
अत्यंत सुरक्षित हातात आहे, याची भावना सतत मनात जागृत राहिली. </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">मग ही माणसं राजस्थानची
असो वा गुजरात, महाराष्ट्र वा पंजाबची असो. सगळ्यात लक्षात राहिला, तो उरीच्या सहा
हजार फूट उंचीवर असलेल्या कॅम्पवरचा मित नावाचा मेजर. अवघा 20-21 वयाचा हा तरुण
मिशरुडीही न फुटलेला. त्याच्या आई-बाबांनी त्याला इथे का पाठवला, असा प्रश्न
आपल्याला पडावा अशी स्थिती, तर ऊरीच्या 4 जेकेएलआयच्या कर्नल भवरसिंहांना पाहून ऊर
अभिमानानं भरुन यावा अशीच स्थिती.. अवध्या 35-36चा वाटणारा हा अधिकारी त्या सगळ्या
प्रदेशाचा राजा आहे. तिथल्या कत्येक सैनिकांचं मनोबल वाढवण्यात याचा वाटा
महत्त्वाचा. आम्ही गेलो तेव्हा भारतीय सैन्याचा एक जावन चककीत शहीद झालेला. तरीही
अत्यंत प्रेमानं त्यानं त्यानं आमचं आगत स्वागत केलं. या साहेबानं आम्हाला नंतर
एका 5 हजार फूट उंचीच्या पोस्टवर नेलं, तिथं जवान कसं राहतात हे सांगताना या
राजाच्या डोळ्यात पाणी आलं. एके 47 हाती देत, त्यानं ही बंदूक कधी हाती घेतली होती
का असा सवाल केला, आणि त्या बंदुकीचं वजन किती हे
पण दाखवलं, हेल्मेट, संरक्षणासाठी पोटावर आणि पाठीवर पत्रे वागवणा-या
सैनिकांच्या एकूण वजनाचा हिशोब करत, या पोस्टवर राहणं किती कठीण आहे, हे पण या
क्रनल साहेबानं आम्हाला दाखवलं. आपला एक सैनिक मारला गेला, तर पाकचे चार तरी सैनिक
मारुच, आणि सगळ्याच गोष्टी माध्यमांना द्यायच्या नसतात, हेही त्यांनी सांगितलं.
आम्ही गेलो तेव्हा खरतरं 25-26 तापमान, पण हा काश्मीरसाठी खरं तर उन्हाळाच... पुढचे आठ महिने बर्फवृष्टीत
र्त्यांना 11 हजार फूट उंचीवर सैन्य तळावर काढावे लागतात. तेव्हा त्यांना या
उन्हाळ्यापसूनच मिठापासून सगळ्या धान्याची साठवण करुन ठेवावी लागते. आणि या आठ
महिन्याच्या काळात जेव्हा श्रीनगरपासून काश्मीरच्या काही शहरांचाच संपर्क तुटतो,
अशा काळात एवढ्या वरच्या पोस्टवर काय स्थिती असेल, याचा विचारच केलेला बरा.. अशा
स्थितीत कोणी आजारी पडलं, तर अशा सैनिकांला घेवून येण्यासाठी हेलिकॉप्टर हा एकमेव
ऑप्शन असतो. अशा स्थितीत चौकीवर असणा-या प्रत्येकालाच जेवण येणं गरजेचं असतं. अशा
स्थितीत ही मंडळी कशी काम करतात, हे मनात आलं तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहत
नाही. हे सगळं सांगताना भारावणारे कर्नल भवरसिंह पाहून मन उंचबळून येतं. त्यांच्या
कॅम्पवर असलेला शिवालीक नावाच साडे सहा फूट उंचीचा मेजर असो वा सुरेशकुमार नावाचे
वयाने थोडे जास्त असणारे पण पूर्वाश्रमीचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक असोत,
त्यांची जगण्याकडे बघण्याची दृष्टी पाहून, त्यांच्या चेह-यावरचा आनंद पाहून
समाधानच वाटतं. बदामबागमध्ये भेटलेले मीडिया सेलचे कर्नल सुरेशकुमार हे तर सव्वा
सहा फूट उंचीचे आणि गोरेपान.. या माणसानं आमच्यावर गारुड केलं नसतं तरच नवल..
त्यानं आम्हाला काश्मीरच्या प्रति काम करत असलेल्या सैनिकांच्या कामाची जाणीव तर
आम्हाला करुन दिलीच, पण इतर प्रदेशातल्या सिव्हिलियन्सनी या सगळ्या काश्मीरकडे कसं
पहावं याची दृष्टीही दिली.. तिथे भेटलेला प्रत्येक अधिकारी असा रुबाबदार होता. टीए
160 कॅम्पमध्ये भेटलेला संदीप राणा तर एकदम फिट, त्याला त्याच्या फिटनेसचं राज
विचारलं, तर त्याच्या अधिका-याचं उत्तर होतं, साब दिन में चार घंटे फूटब़ल, ह़ॉलिब़ल
खेलते है, और दो घंटा जीम करते है, त्यानं बिचा-यानं नम्रतापूर्वक सांगितलं की
फिटनेस हेच तर आर्मीत महत्त्वाचं आहे. अमन कमान ब्रिजच्या पॉईंटवर भेटलेला मेजर
विनय यापैकीच एक.. अमन कमान ब्रिज या भारत-पाकच्या अगदी एलओसीच्या बॉर्डवर तैनात
असलेला हा मेजर आपल्या अनेकांसाठी प्रेरणादायी असाच.. तिथे आम्ही त्याच्यासोबत एका
वरपर्यंतच्या पोस्टचाही प्रवास केला. त्याठिकाणी सैनिक खरचं कसे राहतात, आणि त्या
ठिकाणी पोहचण्यासाठी त्यांना लागणारे कष्ट आम्हाला प्रत्यक्षात अनुभवता आले.
प्रत्येक्षक क्षणाला पाकच्या बंदुकीच्या टोकावर जगताना या सैनिकांच्या मनात किती
देशप्रेम असेल, हे जाणवलं.. आणि स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनीही
झेंडावदनाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवणा-या आम्हा सर्व देशवासियांची मनापासून लाज
वाटली. </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">कित्येक मराठी माणसं
त्या परिसरात जवान ते अत्यंत उच्चपदावर काम करताना आम्हाला दिसली. पण
प्रत्येकाच्या मनात असलेला देशप्रेमाचा ओघवता प्रवाह पाहून थक्क व्हायला झालं.
मराठीतले गडी भेटूनही संवाद झाले ते हिंदीतच. कारण ही राष्ट्रभाषा आहे, आणि
त्यांची जीवनदृष्टीच त्या भारतीयत्वाच्या नावान मोहमय झालेली आहे. सैन्याच्या
वरिष्ठ मेजर सुभेदार पदावर कार्यरत असलेले कल्याणचे मानवजित ठाकूर यांचं काश्मीर
खोरं आणि इतिहासाचं ज्ञान पाहून आम्ही सगळेच चांगलेच प्रभावित झालो, म्हणजे ही
मंडळी केवळ तिथे नेमणूक आहेत म्हणून नाहीत, तर त्यांना त्या प्रदेशाबाबत आदर आहे,
आणि तो प्रदेश आपला असल्याची आत्यंतिक भावनाही.. </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">झेलमचं पात्र पाहून
भारत आणि पाकला दुंभगून ही जीवनवाहिनी इतकी शांतपणे कशी वाहू शकते, याचं नवल
वाटतं. तिचं डोंगर, द-यातलं सौंदर्य क्षणाक्षणाला मोहवून टाकतं, आणि एका अनुरुप
सुखाचा अनुभव देवून जातं. ते मोबाईलच्या फोटोत कैद करुन अनेकदा उपयोगच नसतो, कारण
तिचा खळखळणारा आवाज त्या फोटोत कधीच कैद होवू शकत नाही. </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">आम्ही चार दिवस तिथं
होतो, पण आमचा क्षण न क्षण कसा योग्य जाईल याची योग्य तरतूदच सैन्यातर्फे करण्यात
आली होती. आमच्यासोबत असलेले सैन्यदलाचे जवान मुख्यारभाई यांचा फॉलोअप प्रत्येक
ठिकाणी घेतला जात होता, आणि प्रत्येक कॅम्पवर पोहचण्याआधी तिथले वरिष्ठ अधिकारी
आमच्याशी स्वत बोलत होते, प्रत्यक्ष भेटीपूर्वी एका ठिकाणच्या वरिष्ठ अधिका-यानं
तर आम्ही पोहोचेपर्यंत 20-30 फोन केल्याचंही आम्ही पाहिलं. आपल्या वरिष्ठांनी
दिलेली ऑर्डर पाळण्यासाठी त्या सैनिकांचा, अधिका-यांचा अट्टाहास पाहून मन गलबलायला
झालं. कित्येक ठिकाणी तर सुरक्षेची कारणं असली तरी नम्रपणाने नकार देत, जे जे
देशापुढे जायला हवं, त्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार थक्क करणारा होता.
कुठल्याही एखाद्याही प्रसंगात सैन्यदलाचं चुकीचं चित्र देशातील नागरिकांसमोर उभे
राहू नये, यासाठी ते अतिशय काटोकेर होते. </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">आणखीन एक बाब
म्हणजे, सैन्यात मिळणा-या अन्नाविषयी.. सगळ्या प्रदेशातील, आणि अनेक पथ्यांचे लोक
असल्यामुळे तिथं अत्यंत साध पण पोटभर जेवण बनविण्यात येत. तिखट, मसालेदार असे
पदार्थ फारसे नसले, तरी प्रत्येकाला पोटभर मिळेल, याची योग्य व्यवस्था करण्यात
आलेली असते. अगदीच ऑपिसर्सच्या पंगतीला स्वीट डिशचा एखादा अपवाद वगळला तर
प्रत्येकाच्या पदरात योग्य पौष्टिक, साधं आणि पोटभर जेवण पडेल, याची पुरेपूर
व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. यामुळेच या मंडळींचा फिटनेस वाखाणण्याजोगा असावा. </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">प्रत्येक कॅम्पवर
आमचं झालेलं स्वागत, आमचं आदरातिथ्य हे डोळ्यातून पाणी काढणारं होतं. सगळ्यात जाणवला
तो जवानांचा प्रामाणिकपणा.. आपल्या भ्रष्ट कारभार असणा-या देशात अगदी आपल्या
रुमबाहेर दिवसरात्र आपली देखभाल करणारा सैनिकही टीप वगैरे घेत नाही, हे पाहून
आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहिला नाही. </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">जम्मू काश्मीरमध्ये
घरदार सोडून राहिलेल्या या जवानांना सातत्यानं आगीशी खेळ करावा लागतो. शत्रू कोण
हे माहित नसतानाही, त्या त्या गावात पाच सहा तास खडा पहारा द्यावा लागतो.. आणि खरं
सांगतो, त्या परिसरात आर्मीचे हे कॅम्प, सैनिक, सातत्यानं होणारी आर्मीच्या
गाड्यांची ये-जा आहे, म्हणूनच काश्मीर आपल्याकडे सुरक्षित आहे, असं आम्हाला वाटलं.</span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">आर आर रायफल्स
52च्या कॅम्पवर गेलो असताना. हे सैनिक किती कडवी झुंज देतायेत हे अनुभवलं.
कार्यक्रम सुरु असताना एक तुकडी एका ऑपरेशनसाठी बाहेर पडली, ती ही अवघ्या 5
मिनिटांत. त्यांची शस्त्र, त्यांची पळापळ.. त्यांची शेवटची निकराची प्रार्थना आणि
हे सगळं करतानाचा त्यांचा आवेश पाहून.. त्यांचं मनोधैर्य किती मोठ्या उंचीचं असेल,
हे अनुभवता आलं. काश्मीरच्या सुमारे प्रत्येक गावागावात, रस्ताय रस्त्यांवर या
आर.आर. रायफल्सच्या सैनिकांची उभी गस्त कशी असते, आणि त्यांचं एकूणच वेळापत्रक कसं
आहे, हे पहायला मिळालं. </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">प्रश्न उरतो तो
काश्मीर खो-यांत कसं वातावरण आहे हा.. अगदी खरं सांगयचं तर श्रीनगरपासून आम्ही
ज्या ज्या भागात फिरलो, तो तो भाग आपल्या मुंबई, पुणे, नाशिक अगदी जिल्हा
ठिकाणांपेक्षाही अगदी कमी विकसीत वाटला. कित्येक ठिकाणी साधी घरे, दुकाने असं
आपल्याकडे 20-25 वर्षांपूर्वी असलेलं वातावरण आम्हाला अनुभवायला मिळालं..
काश्मीरातला गरीब असो वा, मुंबईतला यांच्या दोघांच्या परिस्थितीत फार काही फरक
आहे, असं काही जाणवलं नाही. दुसरी बाब जामवली ती म्हणजे शिक्षणांचं वाढतं प्रमाण.
प्रत्येक गावात असलेल्या शाळा, स्कूलबसच्या फे-या यातून काश्मीरच्या
विद्यार्थ्यांचं शिक्षणाप्रती प्रेम पाहून बरं वाटलं. </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">काश्मीरपेक्षाही
जम्मू भाग हा अधिक पुढारलेला आहे, असं आमचा ड्रायव्हर शब्बीरभाईच्या बोलण्यातलं
आलं. हा मुळचा श्रीनगरचा.. मात्र साततत्यानं या सर्व भागात त्याचा प्रवास
असल्यानं, त्यानं सांगितलेली काही निरिक्षण महत्त्वाची वाटली. काश्मीर भागात
सृष्टीसौंदर्य आहे, पर्यटन हा या भागातील महत्त्वाचा व्यवसाय. मात्र गेल्या वर्षी
आलेल्या पुरानंतर या व्यवसायाची पाठ कोलमडली आहे. या पुरामुळं काश्मीर खोरं अधिक
मागे गेलं असं त्याच्या बोलण्यातनं कळलं. काश्मीरमध्ये सध्या पीडीपी आणि भाजपचं
सरकार असलं तरी हुरियत कॉन्फरन्सचे नेतेच अधिक सरकार चालवत असल्याचं त्यांनी
सांगितलं. त्याच्या एकूण बोलण्यातून काश्मिरी जनता या सगळ्या भांडणाला कंटाळली
आहे, आणि एकदा काही तरी एक कायमस्वरुपी तोडगा निघावा अशी त्यांची इच्छा असल्याचं
जाणवलं. पाकबाबात आकर्षण असलं तरी त्यांना भारतात राहण्याचा सार्थ अभिमानही
जाणवला. भारत हा पाकच्या कितीतरी पट पुढे आहे, मात्र एवढं करुनही काशमीर खो-याचं
स्वतंत्र अस्तित्व असावा, असाही एक मतप्रवाह असल्याचं त्याच्या बोलण्यातनं जाणवलं.
</span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">सैन्य त्या भागात
कशा परिस्थितीत काम करत आहे, हे पदोपदी जाणवलंच. मात्र हे दृढ झालं ते बदामबागमधील
आर्मीचं संग्रहालय पाहून.. 1947 पासून ते आतात्पार्यंतच्या सैन्यदलानं केलेल्या
लढाया, त्यातही शत्रूपक्षाकडून जिंकलेली शस्त्र या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. एके
47 आणि एके 56 रायफल्सच्या विभागात तब्बल 30 हजार शस्त्र दहशतवादी कारवायांतून
जप्त करण्यात आली आहेत. त्यानंतर संग्रहालयात जागा नसल्यानं 2010 नंतर ही शस्त्रचं
स्वीकारण्यात आलेली नाहीत. त्यात पिसतूल, रॉकेट लाँचरपासून अनेक शस्त्रांचा समावेश
आहे. हे सगळं मिळालेल्या शस्त्रांच्या केवळ हिमनगाचं टोक असल्याचं सांगितल्यानंतर
पाककडून होणा-या कुरघोड्यांचं गणितचं आमच्या लक्षात आलं. 11-साडे 11 हजार फूट
उंचीवर लढणा-या सैनिकांच्या, वरिष्ठांच्या कहाण्या ऐकून अंगावर रोमांच उभे राहिले.
</span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">त्याचसोबत आर्मीकडून
खो-यात करण्यात येणा-या चांगल्या उपक्रामांबाबतही यातून माहिती मिळाली. त्यात
महिला सबलीकरण केंद्र, सैन्यांतर्फे सुरु करण्यात आलेल्या शाळा, पुलांची आणि रस्त्यांची
उभारणी, पूरस्थितीत सैन्यानं केलेलं मदतकार्य या सगळ्यांचा समावेश होता. याहीपेक्षा
श्रीनगरमध्ये ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या मुलांसाठी सैन्यानं शाळा सुरु
केल्याचं सांगितल्यानंतर मन भारावून गेलं. आणि सैन्याप्रतीचा आदर द्विगुणित झाला. </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">काश्मीरच्या खो-यात
आपलं घरदार सोडून राहणा-या या सैनिकांप्रती स्थानिक नागरिकांच्या मनात प्रेम
उत्पन्न व्हावं, ही सैन्याची धारणा आहे. याच हेतूने काश्मीर खो-यांतील काही
गावांमधून स्थानिक जवान सैन्यात भरती करण्यासाठी सैन्यदलाचे प्रयत्न सुरु आहेत.
घरदार सोडून येणा-या सैनिक वा अधिका-याला पाहून जेव्हा एखाद्या गावातील एखादा
लहानगा दहशतीने पळून जातो, तेव्हा या सैनिकांच्या मनाला किती वेदना होत असतील, असा
सवाल मला त्या ठिकाणी एका अधिका-यानं विचारला. खरंतर सैन्याचं काम हे भूभाग
संरक्षणाचं पण काश्मीर खो-यातल्या मंडळींबाबत एक आपुलकीची भावना निर्माण करण्याचं
मोठं आव्हान सैन्यासमोर आहे, आणि ते पेलण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे.
काश्मिरींसाठी भारतीय सैन्य अशा एका भव्य विचारांवर राष्ट्रीय एकात्मता वाढवण्याचा
सैन्याचा प्रयत्न आहे. यासाठी गरज आहे ती आपआपल्या प्रदेशातूनही काश्मिरी जनतेला,
काश्मिरी युवकांना हा देश आपला आहे, हे जाणवून देण्याची. यासाठी आवश्यक असलेल्या
एकात्मततेच्या बाबींमध्ये आपणही सर्वांनी पुढाकार घ्यावा, याची खरी गरज आहे.</span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">काश्मिरमध्ये
असलेल्या अनेक कायद्यांमुळे त्या प्रदेशाच्या विकासाला मर्याला आहेत, हे नक्कीच.
मात्र जोपर्यंत त्यांच्या शिक्षणाचा, रोजगाराचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत
दहशतवादी हल्ल्याचं हे आव्हान सैन्यापुढे कायम असणारं असं जाणवलं. हे
थांबवण्यासाठी आपल्या सगळ्यांकडूनच, सरकार आणि प्रशासनाव्यतिरिक्तही अधिक प्रयत्न
होण्याची गरज आहे.</span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">आम्ही श्रीनगरहून
परतत असताना, आमच्या विमानात एक फौजी होते, ते साडे अकरा हजार फूट उंचीवर कार्यरत
होते, ते मुळचे बेळगावचे. त्यांच्या वडिलांना त्रास सुरु झाल्याचं कळताच ते पोस्ट
सोडून निघाले पण त्यांना त्यांच्या कॅम्पवर पोहचालया तब्बल दोन दिवस लागले. दोन
दिवसांनंतर त्यांना विमानतळावर यायला सहा तासांचा प्रवास करायला लागला. या सगळ्या
प्रवासात त्यांच्या वडिलांचं निधन झाल्याची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली. आमच्या
विमानानं ते मुंबईला उतरले आणि त्यापुढे गाडी करुन ते बेळगावला पोहचणार होते. </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">या अशा परिस्थितींवर
मात करत, आपल्या देशासाठी जीवाची बाजी लावणा-या या सैन्यदलाबाबत एकच भावना येते.
ती म्हणजे जयहिंद साब...एवढं तरी आम्ही आमच्या दैनंदिन आयुष्यात आचरणात आणलं, तरी
खूप आहे. आर आर रायफल्सच्या सेकंड कमांडरच्या भाषेत सांगायचं झालं तर सैन्याबाबत
देशात अनेकांच्या मनात अनेक चुकीचे समज आहेत, त्यानं म्हटलं. आर्मी म्हणजे शिस्त..
आणि जीवन जगण्याची ही एक सुंदर पद्धतच आहे.. </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">रारंगढांग वाटताना
आपणही कधीतरी असं काही तरी पहावं, जगावं, अशी इच्छा मनात आली होती, या चार
दिवसांच्या निमित्तानं का हीना, पण ही इच्छा पूर्ण झाली.. आपण कधी आर्मीत का गेलो
नाही, असा प्रश्नही मनाला पडला. त्याची रुखरुखही वाटली.. भविष्यात आपल्या
मुलाबाळांच्या पातळीवर तरी आपण हा आग्रह धरुयात.. ही भावनाही मनात आली.. </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">जयहिंद </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
</div>
संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-8820832079399143802014-12-18T10:10:00.002-08:002014-12-18T10:10:48.872-08:00एकाकी, अस्वस्थ - अश्वत्थामा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">माणूस एकाकी असतो
म्हणून अस्वस्थ असतो की, आजूबाजूला सगळे गटागटानी किंवा कुणी तरी कुणाच्या सोबत
असतं म्हणून जास्त अस्वस्थ असतो. खरं तर माणूस हा तसा समाजशील प्राणी आहे, पण एका
ठराविक काळानंतर कुणालाच फार समाजात वावरायला आवडत नाही. त्याला त्याचा त्याचा
निवांतपणा एकटेपणा नेहमीच खुणावत राहतो ना.. मग या निमित्तानं एकाकी राहणं ही टर्म
तरी नेमकी काय आहे.</span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">गेल्या 10 वर्षांत म्हणजे
कळायला लागल्यापासून असं लौकिकार्थानं एकाकी राहणं, हे माझ्या वाट्याला ब-या पैकी
आलंय, म्हणजे जवळपास 4 ते 5 वर्ष तरी.. अशी संधी उपलब्ध करुन देणा-यांचे
यानिमित्तानं मी आभारही मानतो. पण प्रश्न तो नाहीये.. प्रश्न असा आहे की हे 10
वर्षांपासून वाटायला लागलंय की त्यापूर्वीही आपण एकाकीच होतो.. लौकिकार्थाने
कुटुंबवत्सल माणूस होणं, मग त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी उदा. नोकरी, घर, इ..
मिळवणं हेच आपल्याकडचे सिद्धतेचे निकष ठरतायेत का.. </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">एखादा माणूस या
सगळ्यापेक्षा वेगळा विचार करतो किंवा करु शकतो, त्याच्या सुखाच्या आणि समाधानाच्या
व्याख्या थोड्या वेगळ्या आडवळणानं जाणाऱ्या असल्या तर त्यात अमान्य असणारं ते
काय.. मला गेल्या 4 ते 5वर्षांत या बाबी सातत्यानं कळत राहिल्या.. मग आपण ज्या
व्यक्तिसोबत उर्वरित आयुष्य व्यथित करण्याचा निर्णय घेतो आहोत, ती व्यक्ती पण
त्याच विचारांची असेल तर ठीक, अन्यथा पुन्हा हा एकाकीपणाचा कालखंडच आपल्या पदरात
पडणार नाही, याची खात्री कोण देणार</span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">एकटं जगण्यात अधिक
मजा आहे, असं कौटुंबिक माणसांना, तर कौटुंबिक जगण्यात अधिक मजा आहे, असं एकटं
वाटणाऱ्या माणसाला वाटतं राहतं, म्हणजे एखाद्या लहान मुलाच्या हाती असलेलं डेअरी
मिल्क बघून, दुसऱ्या एका लहान मुलाला त्याच्या हाती असलेल्या फाईव्ह स्टारची मजा
वाटेनासी होते, तसं आहे का.. अगदी आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या साथीदाराबाबतही
हेच होत असतं का, समोरच्याची बायको आपल्या बायकोपेक्षा अधिक सुंदर वाटत राहते का..
या सगळ्याच्या मुळाशी जाताना आपण आपल्या सद्य परिस्थितीबाबत कधीच समाधानी नसतो,
म्हणून ती अस्वस्थता असते काय... एखाच माणसासोबत किंवा बाईसोबत सतत राहताना कंटाळा
येत असेल का..त्यातही तिचे आणि त्याचे आवडीचे विषय हे परस्परभिन्न असल्यास आणि
समाधान आणि सुखाच्या व्याख्याही वेगवेगळ्या असल्यास त्याचा सर्वाधिक फटका
दोघांनाही बसत असावा काय..</span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">काही वेळा आपले आई
वडील आणि आजूबाजूची मित्रमंडळीही आपल्याला आपल्या स्तरापेक्षा म्हणजे वैचारिक हा,
अधिक कमी पातळीवरची भासू शकतात काय.. किंवा झापडेबंद जगण्यातच धन्यता मानून आपणही
त्यांच्यासारखचं वागाव असा आग्रह धरुन ते आपल्या वाढीला मारक ठरतात का, किंवा याची
दुसरी बाजू आपण उगाचच स्वतला जास्त शहाणे समजतो का.. </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">कुठल्याही
परिस्थितीत सुखी राहणारी आणि एकमेकांच्या किंवा कुटुंबाच्या साथीनं उत्तुंग यश
मिळवणारीही माणसं याच समाजात आहेत, त्यांचं मला नेहमी कौतुक वाटतं राहिलय, ते
भाग्यवान असतात तरी किंवा ते स्वत त्या घडीत व्यवस्थित जमवून तरी घेत असले
पाहिजेत.. मग त्यांना अस्वस्थ वाटत नसेल काय कधी, की ते दाखवत नसतील किंवा खरचं
त्यांना ते जाणवत पण नसेल..</span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">अस्वस्थता पाठ सोडत
नाही म्हणजे नेमकं काय होतं.. म्हणजे कधीकधी एकदम आपण करत असलेल्या कामाचा किंवा
त्या क्षणाचा किंवा त्या वर्तमानाचा म्हणू यात हवं तर एकदम कंटाळा वाटायला लागतो..
किंवा एकदम निराशेची लाट येते मनात.. आणि आपण कसं सगळचं चुकीचं करतोय, असं जाणवत
राहतं.. खर तर माझ्या अनुभवावरुन करण्यासारखं खूप काही असतं. पुस्तक असतात, सिनेमा
असतात, प्रवास असतो, चांगलं खाणं असतं..अगदीच काही नाही तर टीव्ही तरी नक्की असतो..
पण त्या क्षणाला ते सगळं अगदी नकोसं होऊन जातं.. आणि कुणी तरी सोबत असलं की त्या
व्यक्तीचा कंटाळा येतो आणि मग या वरील बाबींपैकी एखादी बाब करावी असं वाटायला
लागतं.. म्हणजेच आहे त्या परिस्थितीत समाधानी रहायचंच नाही, असा चंग मनाने
बांधलेला असतो. </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;"> मग व्यसनांची निर्मिती या अस्वस्थेतूनच होत
राहते काय, आपलं काहीच चुकत नाही, तरी आपल्यासोबतच असं का घडतयं, ही भावना अधिक
तीव्र होत जाते, आणि मग माणसांवरचा, आजूबाजूच्या परिस्थितीवरचा आणि देवावरचाही
विश्वास उडत जातो काय.. मग काही प्रश्नांची उत्तरे मिळतच नाहीत, असं वाटायला
लागतं, मग ती उत्तर शोधण्यापेक्षा समाधानी अवस्थेत जाण्याची धडपड त्याच्या
त्याच्या पातळीवर सुरु होते..</span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">मग ती कुणी तरी
कुठल्यातरी बाबा-बुवाच्या श्रद्धेच्या पातळीवर, किंवा कुणी तंबाखू, दारु, सिगारेट
या पातळीवर ती क्षणिक रिलॅक्सेशनची प्रोसेस अनुभवण्याचा प्रयत्न करत राहतो, किंवा
किमान शोधण्याचा प्रयत्न करत राहतो काय, किंवा आपण समाधानी राहूच शकत नाही, अशा
एका पातळीवर येऊन हे असचं आहे, आणि असचं पुढेही कायम सतत सुरुच राहणार आहे असं
वाटतं राहतं..</span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">आत्महत्या करणं हे
यातील एकदम टोकाचं पाऊल असतं काय, कारण एकतर आपण एक नंबरचे भित्रे असतो, त्यामुळे
आपल्या सामान्यांच्या कुणाच्याच गांडीत हे सगळं अमान्य आहे म्हणून जीवनयात्रा
संपवावी असा टोकाचा विचार करायची हिंमत नसते, आणि मग जी ते करतात त्यांच्याबाबत
हळहळ किंवा केवळ मुर्खपणा या दृष्टीनं विचार करुन आपण त्या किंवा तिला बोगस म्हणून
ठरवायला आणि आपल्या मनाला ऑल इज वेल असं सांगायला मोकळे होत जातो का..</span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">वैयक्तिक
आयुष्यासोबतच ऑफिसमधील ताणतणावाचे प्रसंग, प्रवासातील तणाव या बाबींमुळेही आपण
दिवसेंदिवस खचत तरी जातो, किंवा आपण एका सॅच्युरेशन पॉईंटला तरी पोहोचत जातो.. मग
हे सर्कल तोडायला हवं असं वाटतं राहत, मग तीच तीच माणसं, तेच तेच काम कंटाळवाणं
वाटतं राहतं का, मग त्यासाठी ब्रेक घेऊन सुट्टीवर जातो, पण तिथेही पुन्हा तेच
किंवा पुन्हा आल्यावर तेच हीच भावना तीव्रतेने असते का, आणि ती कुणाला जाणवते का..
</span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">या सगळ्यातून मग
कायमची मुक्ती आपण कशी काय मिळवू शकतो बरं.. मग आपण आपले छंद तरी शोधायला हवेत
किंवा आपल्या गुणवत्तेचं म्हणजे आपल्या मानांकनाच्या गुणवत्तेच आयुष्य व्यथित
करायला हवं, आता हे गुणवत्तापूर्वक आयुष्य म्हणजे नेमकं काय, हे ज्याचं त्यानी
ठरवायला हवं, असं आयुष्य घालवण्याची मुभाही त्या त्या स्त्री-पुरुषाला मिळायला
हवी, आपल्यावरच्या तथाकथित जबाबदाऱ्या, समाज काय म्हणेल, या खोट्या कल्पनेचं
स्तोम, आपणच ठरवलेल्या झापडबंद सुखी आयुष्याच्या कल्पना, यातून जोपर्यंत आपण मुक्त
होत ही तोपर्यंत हे होणं अशक्य आहे.. आणि त्यासाठी लागणारा धीरही जमा करावा लागेल.
त्यामुळे एकाकीपण हे नेहमीच तुम्हाला तुमच्या अस्वस्थेसह स्वीकारावंच लागेल आणि
त्यातून काही सर्जन मिळेल अशी खोटी अपेक्षा ठेऊन तुम्हाला जगावं तरी लागेल.. </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">मरणाचा शोध घेणारा
अश्वत्थामा आणि आपण सगळे सारखेच असतो का, त्याच्या फक्त कपाळावर जखम आहे, आपल्या
ह्रद्यात, मेंदूत ती असावी... </span><span style="font-size: 14.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<br />
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;"> <o:p></o:p></span></div>
</div>
संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-63093748693766376092014-11-02T01:23:00.002-07:002014-11-02T01:23:35.625-07:00कधीतरी ‘आपलं’ म्हणाच !<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgnaGO7bMeEU-lQ6CVm97qw_zFH2wy0vAUrBtQOlO_XFgnjU-AooSvV_vNU8J7MHdYvyJG043WE5R5vMcWlNniP919AhKOf_29qHNE_dpqCdlE13H5R38YoXQah6QB613iGTHeii10An14/s1600/devendra.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgnaGO7bMeEU-lQ6CVm97qw_zFH2wy0vAUrBtQOlO_XFgnjU-AooSvV_vNU8J7MHdYvyJG043WE5R5vMcWlNniP919AhKOf_29qHNE_dpqCdlE13H5R38YoXQah6QB613iGTHeii10An14/s1600/devendra.jpg" height="227" width="320" /></a></div>
<br />
<br />
<br />
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 16.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">पाच वर्षांपूर्वी
कुणी असं सांगितलं असतं की 2014 साली राज्यात भाजपचं सरकार येईल, त्यांचा शपथविधी
सोहळा वानखेडे स्टेडियमवर होईल आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री
होतील..तर त्या सांगणाऱ्या इसमाला सगळ्यांनीच वेड्यात काढलं असतं...पण अखेरीस ते
वास्तवात आलय. हीच लोकशाहीची खरी ताकद आहे.. या विचारांशी संबंधित असलेल्यांनाही
अजून यावर विश्वास बसत नाहीय. त्यामुळे इतरांची तर गोष्टच सोडा.. त्यामुळे
अनेकांना पोटशूळ उठलाय.. आणि या ना त्या निमित्तानं सोशल मीडियासह सगळीकडेच काहीही
दाखले, उदाहरणे देत भाजपवर टीका करण्याची संधी सोडली जात नाहीये.. कुणी कितीही
टीका केली तरी वास्तव मात्र बदलणार नाहीये.... </span><span style="font-size: 16.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 16.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">1960 पासून अगदी
काही मोजकी वर्षे वगळली तर तीच तीच नेतेमंडळी राज्याचा गाडा हाकताना दिसतायेत..
त्यांतल्या काही नेत्यांचं नेतृत्व आभाळाएवढं होतं.. त्यांना त्यावेळी संधी मिळाली
त्यामुळेच ही मंडळी एवढं मोठं काम करु शकली.. बाकीच्या नेतृत्वानंही अगदीच सगळंच चांगलं
केलेलं नाही... नाहीतर ही संधी आत्ता मिळालीच नसती.. आता ही संधी काही नव्या
चेहऱ्यांना मिळतेय. </span><span style="font-size: 16.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 16.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">राजकारण म्हणजे केवळ
गुंड, बिल्डर, कंत्राटदार, अधिकाऱ्यांशी संगनमतं, भ्रष्टाचार, लोचखोरी हे समीकरण
झालं होतं.. स्वच्छ प्रतिमेची, सर्वसामान्य घरातील व्यक्ती राजकारण करु शकते, हेच
आत्ताआत्तापर्यंत अशक्य वाटतं होतं..त्यामुळेच जनतेच्या मनात असंतोष वाढत होता,
बदललेल्या पिढीचा हा हुंकार अण्णांच्या आंदोलनापासून, लोकसभा निवडणुकीत आणि आता
विधानसभा निवडणूक निकालाच्या निमित्तानं समोर आलाय... त्यामुळेच केंद्रात आणि
राज्यात एका नव्या नेतृत्वाला संधी मिळाली आहे.. </span><span style="font-size: 16.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 16.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">राज्याच्या नव्या
मंत्रिमंडळातील चेहरे हे रा.स्व.संघ परिवाराच्या मुशीतले निष्ठावान कार्यकर्ते
आहेत. अभाविपसारख्या विद्यार्थी चळवळीत काम करत इथपर्यंत प्रवास करणारे नेते आहेत.
राजकारणात येण्यापूर्वी समाजकारण करताना, आलेल्या अनुभवांमुळे त्यांना जनतेच्या
प्रश्नांची चांगली जाण आहे.. स्कॉर्पिओ, बुलोरोच्या एसीत बसून राजकारण करणाऱ्या राजकीय
नेत्यांपेक्षा या मंडळींचा पिंड नक्कीच वेगळा आहे.. </span><span style="font-size: 16.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 16.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">नरेंद्र मोदींच्या
नेतृत्वाखाली देशात मिळवलेल्या भरघोस यशानंतर जागावाटपापासून ते निकालापर्यंत शिवसेनेला
भाजपनं दिलेला धक्काही योग्यच म्हणावा लागेल.. शिवसेना जागावाटपात भाजपला जेवढ्या
जागा देऊ इच्छित होती, त्यापेक्षा चार ते पाच जास्त जागा भाजपने स्वबळावर जिंकून
दाखवल्या आहेत (अगदी आयाराम-गयारामही गृहित धरले तरी ते आज भाजपच्या झेंड्याखालीच
आहेत, हे वास्तव आहेच). कोणताही पक्ष हा विस्तार करण्यासाठीच कार्यरत असतो, आणि
तीच भाजपची भूमिका आहे. आता तर आक्रमकेतून बाहेर पडलेली शिवसेना राज्यात सत्तेत
सहभागी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या मातब्बर प्रादेशिक पक्षानंही
भाजपला बिनशर्त (</span><span style="font-size: 16.0pt; line-height: 115%;">?) </span><span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 16.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केलीय. त्यामुळे
आता हे भाजपचं सरकार असणार आणि ते स्थिर असणार याबाबतचे सगळे तर्कवितर्क संपलेले
आहेत.. अगदी कितीही टीका झाली तरी.. </span><span style="font-size: 16.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
<br />
<div class="MsoNormal">
<span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 16.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;"> अशक्य
वाटणारी सत्ता मिळाल्यानं, आता नव्या नेतृत्वाची जबाबदारी वाढली आहे..
सर्वसामान्यांचे नेते म्हणून या मंत्र्यांकडूनच्या अपेक्षाही तितक्याच वाढलेल्या
आहेत. शिवछत्रपतींचा आशीर्वाद मागून, सत्तेवर पोहचलेल्या या नेतृत्वाला आता राज्यात
खऱ्याअर्थी </span><span style="font-size: 16.0pt; line-height: 115%;">‘</span><span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 16.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">शिवशाही</span><span style="font-size: 16.0pt; line-height: 115%;">’</span><span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 16.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;"> निर्माण करायची
आहे. त्यामुळे सत्तेचा उन्माद न करता, ही मंडळी हे कार्य करतील, अशी अपेक्षा
बाळगूयात आणि त्यांना काम करण्याची संधी देऊयात.. याच शुभेच्छा </span><span style="font-size: 16.0pt; line-height: 115%;">!</span><span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 16.0pt; line-height: 115%; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;"> <o:p></o:p></span></div>
</div>
संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-91640740070012081372011-11-13T11:19:00.000-08:002011-11-13T12:55:23.234-08:00मनाचा ठाव घेणारं 'देऊळ'<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjsZVe60DL28IRGfglHsGrXLbuI-Ie7hq5r2CQGm0fU8pdhqd7lsW56rhji9oAYLFZVGQ0cUlzDtbAIJPBnLqdDf3TR9oEPn82UWnmHTFt5mvSGLNm3RP6Zvd8G_4JB5Jdan1LEspjX6Ac/s1600/dewool+3.JPG"><img style="margin: 0px 0px 10px 10px; width: 200px; float: right; height: 133px;" id="BLOGGER_PHOTO_ID_5674585102018621618" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjsZVe60DL28IRGfglHsGrXLbuI-Ie7hq5r2CQGm0fU8pdhqd7lsW56rhji9oAYLFZVGQ0cUlzDtbAIJPBnLqdDf3TR9oEPn82UWnmHTFt5mvSGLNm3RP6Zvd8G_4JB5Jdan1LEspjX6Ac/s200/dewool+3.JPG" border="0" /></a><br /><br /><div><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhOwvN4661ajleus64ed4nogakawaQHVO21g-x_kxA1QIYbFj3AshwfvvwlBaqSULww9zKSfiF88sY-y8MRaA9I7EQ6KHnKEv95pi7zR2IYjJ4SlSfM67LsoSnmEDrspbLdqrmwL6Ykaj4/s1600/dewool+1.jpg"><img style="margin: 0px auto 10px; text-align: center; width: 200px; display: block; height: 106px;" id="BLOGGER_PHOTO_ID_5674584720344636530" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhOwvN4661ajleus64ed4nogakawaQHVO21g-x_kxA1QIYbFj3AshwfvvwlBaqSULww9zKSfiF88sY-y8MRaA9I7EQ6KHnKEv95pi7zR2IYjJ4SlSfM67LsoSnmEDrspbLdqrmwL6Ykaj4/s200/dewool+1.jpg" border="0" /></a><br /><br /><br /><br /><div><span style="font-size:0pt;">आत्तापर्यंत</span> धर्म आणि देव याबाबत जाहीर घेण्यास कुचराई करणा-या महाराष्ट्रात असा एक मराठी चित्रपट निर्माण व्हावा... ज्यानं आपल्या श्रद्धेलाच तडा जावा.. असा काही अनुभव मला काल 'देऊळ' सिनेमा पाहताना आला.. बरं फक्त एवढचं याचं वैशिष्ठ्य नाही.. ग्रामीण महाराष्ट्र.. त्यातला बरोजगार युवक.. त्याच्या रिकाम्या वेळाचा राजकारणी आणि इतर अविवेकी गोष्टींच्या माध्यमातून होणारा दुरुपयोग.. सिनेमाच्या फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफमध्ये जाणवणारे विरोधाभास.. अंगावर येणारं आणि कुणाच्याही विरोधात नसलेलं दत्ता दिगंबरा हे गाणं.. आमदार, स्थानिक पुढारी यांच्या वरचष्म्यात असलेली उदा. सरपंचांची भूमिका.. अण्णांसारख्या तत्ववेष्ट्याची सिनेमातली मनाला स्पर्शणारी मात्र अचानकपणे गायब होणारी भूमिका.. नायकाचा आक्रोश अशा कितीतरी गोष्टी ज्या कधीच विसरु शकणार नाहीत अशा..<br />सर्वात पहिल्यांदा अशा संवेदनशील विषयावर कुणालाही न दुखावणारा (अगदी देवही निवडून घेतलेला) असा चित्रपट इतक्या धीटपणे सिनेमात मांडणा-या सर्वच टीमचं मी मनापासून कौतुक करतो.. दुसरं अप्रतिम कास्टिंग.. कुठल्या भूमिकेसाठी कोण माणूस आणि तोही मराठीतला सर्वोच्च असाच हे निवडण्याबाबत धन्यवाद.. खरं सांगतो मनापासून गेल्या कित्येक वर्षांत म्हणजे माझ्या आठवणीत सुमित्रा भावे आणि सुनील सुखथनकर यांच्या 'वास्तुपुरुष' नंतर खरचं ताकदीचा सिनेमा असं ज्याचं वर्णन करता येईल तो देऊळ.. ज्यात केवळ आशय नाही.. नैमत्तिक नाही.. अनेक जुन्या रुढी उलगडणारा अनेक नवं संचित देणारा असा सिनेमा.. व्वा व्वा.. क्या बात है ! </div> <span>आता</span> <span>मुख्य</span> <span>सिनेमाविषयी</span> .. <span>अगदी</span> <span>पहिल्या</span> <span>फ्रेमपासून</span> <span>अगदी</span> <span>नावं</span> <span>सुरु</span> <span>होण्यापासून</span> <span>ते</span> <span>अगदी</span> <span>शेवटच्या</span> <span>मूर्ती</span> <span>विसर्जनापर्यंत</span> <span>आणि</span> <span>त्यानंततरच्या</span> <span>शांततेत</span> <span>साकारलेल्या</span> <span>काही</span> <span>निसर्गाच्या</span> <span>फ्रेमपर्यंत</span> <span>हा</span> <span>सिनेमा</span> <span>तुम्हाला</span> <span>घट्ट</span> <span>धरुन</span> <span>ठवतो</span>.. <span>कथानकाची</span> <span>सुरुवात</span>..<span>गिरीष</span> <span>कुलकर्णींचा</span> <span>वळूप्रमाणेच</span> <span>सरस</span> <span>अभिनय</span>.. <span>त्याचा</span> <span>त्याच्या</span> <span>गाईसाठी</span> <span>तुटणारा</span> <span>जीव</span>.. <span>गाव</span>.. <span>त्यातली</span> <span>बेरोजगार</span> <span>मंडळी</span>.. <span>नाना</span>.. <span>त्याची</span> <span>बायको</span> <span>सोनाली</span>.. <span>त्याचा</span> <span>महत्वाकांक्षी</span> <span>पुतण्या</span>.. <span>त्यांचा</span> <span>बिनकामाचा</span> <span>पण</span> <span>काहीतरी</span> <span>कार्यक्रमाच्या</span> <span>शोधात</span> <span>असणारा</span> <span>ग्रुप</span>.. <span>त्यातला</span> <span>कवी</span>.. <span>पत्रकार</span>.. <span>फाट्यावर</span> <span>असणारं</span> <span>मात्र</span> <span>गावापासून</span> <span>लांब</span> <span>असणारं</span> <span>त्यांची</span> <span>ती</span> <span>नेहमीची</span> <span>टपरी</span>.. <span>मोबाईलच्या</span> <span>रिंग</span> <span>टोन्स</span>.. <span>मोबाईलवर</span> <span>सुरवातीला</span> <span>लांबूनच</span> <span>बोलतानाची</span> <span>नानाच्या</span> <span>पुतण्याची</span> <span>सवय</span>.. <span>त्याची</span> <span>साजनची</span> <span>रिंगटोन</span>.. <span>त्याचं</span> <span>एज</span> <span>ए</span> <span>फ्रेंड</span>, <span>एज</span> <span>ए</span> <span>सरपंच</span>, <span>एज</span> <span>ए</span> <span>गावकरी</span> <span>ही</span> <span>स्टाईल</span>.. <span>ट्रिपल</span> <span>सीट</span> <span>सर्रास</span> <span>होणारा</span> <span>प्रवास</span>.. <span>त्या</span> <span>मंडळींचं</span> <span>समरसून</span> <span>बीपी</span> <span>पहाणं</span>.. <span>त्यातला</span> <span>बेव़डा</span> <span>मास्तर</span>.. <span>त्याची</span> <span>त्याच्या</span> <span>बायकोशी</span> <span>मुलासाठी</span> <span>होणारी</span> <span>होणारी</span> <span>जुगलबंदी</span>.. <span>बायको</span> <span>रडायला</span> <span>लागल्यावर</span> <span>त्याची</span> <span>होणारी</span> <span>घालमेल</span>.. <span>गिरीषची</span> <span>आई</span>.. <span>त्याची</span> <span>प्रेयसी</span>.. <span>त्यांचे</span> <span>एकमेकांशी</span> <span>असलेले</span> <span>विनोदावर</span> <span>जाणारे</span> <span>पण</span> <span>प्रत्यक्षात</span> <span>श्रध्देवरच</span> <span>अघात</span> <span>करणारे</span> <span>सवाद</span>.. <span>त्यात</span> <span>सुंदर</span> <span>पावा</span> <span>वाजवणारे</span> <span>आणि</span> <span>गावापेक्षा</span> <span>अधिक</span> <span>माहिती</span> <span>आणि</span> <span>सखोल</span> <span>असेलेले</span> <span>अण्णा</span>.. <span>गिरीश</span> <span>आजारी</span> <span>पडला</span> <span>असताना</span> <span>त्याच्या</span> <span>डोक्याशी</span> <span>येऊन</span> <span>तोच</span> <span>तोच</span> <span>संवाद</span> <span>साधणा</span>-<span>या</span> <span>बायकांचा</span> <span>स्वभावविशेष</span>.. <span>गावातल्या</span> <span>महिला</span> <span>सरपंचांची</span> <span>प्रत्यक्ष</span> <span>स्थिती</span>.. <span>झेंडावंदनाला</span> <span>होणारी</span> <span>धावपळ</span>.. <span>सरपंचावर</span> <span>स्थानिक</span> <span>नेत्यांचा</span> <span>आणि</span> <span>आमदारांचा</span> <span>स्थानिक</span> <span>नेत्यांवर</span> <span>असलेल्या</span> <span>प्रभाव</span>.. <span>ग्रामीण</span> <span>भागात</span> <span>पत्रकारांची</span> <span>मोठी</span> <span>आणि</span> <span>आर्थिक</span> <span>हितासाठी</span> <span>असलेली</span> <span>भूमिका</span>.. <span>हे</span> <span>सर्वच</span> <span>त्यांच्या</span> <span>त्यांच्या</span> <span>पात्रांची</span> <span>सखोल</span> <span>ओळख</span> , <span>ग्रामीण</span> <span>महाराष्ट्रतलं</span> <span>अस्सलं</span> <span>जीवन</span>.. <span style="font-size:0pt;">त्यातलं नैराश्य</span>.. <span>आशेचे</span> <span>किरण</span>... <span>याचा</span> <span>धगधगता</span> <span>प्रवास</span> <span>पण</span> <span>काहीसा</span> <span>विनोदाच्या</span> <span>अंगानं</span> <span>जाणवणारा</span> <span>प्रवास</span> <span>पहिल्या</span> <span>सत्रात</span> <span>घडतो</span>..<br /> <span>एका</span> <span>साध्याभोळ्या</span> <span>माणसाच्या</span> <span>दृष्टीकोनाचा</span> <span>राजकीय</span> <span>फायदा</span> <span>घेण्यासाठी</span> <span>मंदिर</span> <span>बांधण्याचा</span> <span>निर्णय</span> <span>झाल्यानंतर</span> <span>दुस</span>-<span>या</span> <span>पर्वात</span> <span>गावात</span> <span>आलेला</span> <span>बाजारीपणा</span>.. <span>मोबाईलच्या</span> <span>रिंगटोन्स</span> <span>ते</span> <span>घरातलं</span> <span>सामान</span>.. <span>कपडे</span>.. <span>फर्निचर</span>.. <span>बांधकाम</span>.. <span>बाजारीपणामुळं</span> <span>आलेला</span> <span>निगरगट्टपणा</span>.. <span>गावक</span>-<span>यांची</span> <span>हरवलेली</span> <span>शांतता</span>.. <span>कुटुंबात</span> <span>आलेला</span> <span>व्यावसायिकपणा</span>.. <span>हे</span> <span>सगळं</span> <span>दुस</span>-<span>या</span> <span>पर्वात</span> <span>छान</span> <span>जाणवून</span> <span>जातं</span>.. <span>त्यातही</span> <span>अगदी</span> <span>छोट्या</span> <span>छोट्या</span> <span>गोष्टींकडे</span> <span>विशेष</span> <span>लक्ष</span> <span>दिल्यानं</span> <span>हा</span> <span>फरक</span> <span>अगदी</span> <span>स्पषटपणे</span> <span>जाणवत</span> <span>राहतो</span>.. <span>गिरीषचं</span> <span>करडी</span> <span>गायीवर</span> <span>असणारं</span> <span>प्रेम</span>.. <span>तिचं</span> <span>या</span> <span>धंद्याच्या</span> <span>नादात</span> <span>देवात</span> <span>झालेलं</span> <span>रुपांतर</span> <span>यानंतर</span> <span>त्याचा</span> <span>होणारा</span> <span>उद्वेग</span>. <span>तिच्या</span> <span>देखभालीसाठी</span> <span>त्याचा</span> <span>तुटणारा</span> <span>जीव</span>.. <span>आणि</span> <span>या</span> <span>पार्श्वभूमीवर</span> <span>हे</span> <span>सगळं</span> <span>सत्य</span> <span>समोर</span> <span>येत</span> <span>असताना</span> <span>दत्ता</span> <span>दिगंबरा</span> <span>हे</span> <span>गाणं</span>.. <span>अगदी</span> <span>अंगावर</span> <span>आल्याशिवाय</span> <span>राहवत</span> <span>नाही</span>..<br /> <span>याचा</span> <span>अर्थ</span> <span>सिनेमात</span> <span>हे</span> <span>सगळं</span> <span>रचणा</span>-<span>या</span> <span>मंडळींना</span> <span>कुणी</span> <span>खलनायक</span> <span>म्हणू</span> <span>शकत</span> <span>नाही</span>.. <span>त्यांच्या</span> <span>आणि</span> <span>गावाच्या</span> <span>विकासासाठी</span> <span>ही</span> <span>त्यांची</span> <span>योग्य</span> <span>भूमिका</span> <span>असल्याचा</span> <span>नाना</span> <span>आणि</span> <span>दिलीप</span> <span>प्रभावळकर</span> <span>यांचा</span> <span>संवाद</span>.. <span>अण्णांच्या</span> <span>भूमिकेत</span> <span>असलेल्या</span> <span>दिलीप</span> <span>प्रभावळकरांची</span> <span>तगमग</span>.. <span>शेवटी</span> <span>देवालाच</span> <span>कोंडल्यामुळं</span> <span>आणि</span> <span>करडी</span> <span>गायीच्या</span> <span>वियोगानं</span> <span>घायाळ</span> <span>झालेल्या</span> <span>गिरीषचा</span> <span>एकतर्फी</span> <span>संघर्ष</span>.. <span>त्याला</span> <span>वेडाच्या</span> <span>भरात</span> <span>भेटलेला</span> <span>नासीर</span>.. <span>व्वा</span> <span>व्वा</span> <span>त्या</span> <span>भूमिकेसाठी</span> <span>नासीरची</span> <span>निवड</span> <span>करण्याचं</span> <span>दाखवलेलं</span> <span>वेगळेपण</span>.. <span>त्याचं</span> <span>मूर्ती</span> <span>घेऊन</span> <span>पसारं</span> <span>होणं</span>.. <span>त्याचा</span> <span>देवाशी</span> <span>साधलेला</span> <span>भाबडा</span> <span>पण</span> <span>मोलाचा</span> <span>संवाद</span>.. <span>आणि</span> <span>मूर्ती</span> <span>विसर्जनावेळी</span> <span>दुसरीकडं</span> <span>होत</span> <span>असलेली</span> <span>मूर्तीची</span> <span>नवी</span> <span>प्रतिष्ठापना</span>.. <span>म्हणजे</span> <span>आता</span> <span>बाजार</span> <span>सुरुच</span> <span>राहणार</span> .. <span>याचा</span> <span>जाणारा</span> <span>संदेश</span>.. <span>आणि</span> <span>दुसरीकडं</span> <span>भाबड्या</span> <span>गिरीषच्या</span> <span>मनातल्या</span> <span>श्रद्धेचं</span>, <span>देवाचं</span> <span>झालेलं</span> <span>विसर्जन</span>.. <span>हे</span> <span>सगळचं</span> <span>तुम्हाला</span> <span>अंतर्मुख</span> <span>करायला</span> <span>लावणारं</span> <span>आहे</span>.. <span>एकीकडे</span> <span>गोंगाट</span>.. <span>एकीकडं</span> <span>शांतता</span>.. <span>मात्र</span> <span>तीही</span> <span>सखोल</span> <span>तत्ववेत्त्यासारखी</span>.. <span>वा</span>.. <span>बहोत</span> <span>खूब</span>..<br /><span> या</span> <span>सिनेमात</span> <span>एवढे</span> <span>दर्जेदार</span> <span>अभिनेते</span> <span>असूनही</span> <span>कुणाचा</span> <span>एकट्याचा</span> <span>अभिनय</span> लक्षात <span>राहत</span> <span>नाही</span>.. <span>याचं</span> <span>कारण</span> <span>टीम</span> <span>वर्क</span>.. <span>आणि</span> <span>प्रत्येक</span> <span>भूमिकेला</span> <span>मिळालेलं</span> <span>परफेक्ट</span> <span>स्थान</span>.. <span>सिनेमा</span> <span>संपल्यानंतर</span> <span>एक</span> <span>वेगळीच</span> <span>अंतर्मुख</span> <span>करणारी</span>, <span>आपल्या</span> <span>श्रद्धांना</span> <span>तडा</span> <span>देणारी</span>.. <span>त्यावर</span> <span>उपहासात्मक</span> <span>विडंबन</span> <span>म्हणून</span> <span>कुठेतरी</span> <span>आत</span> <span>विचार</span> <span>करायला</span> <span>लावणारी</span>( <span>प्रत्येचाच्या</span> <span>कुवतीनुसार</span> ) <span>प्रोसेस</span> <span>घेऊनच</span> <span>प्रेक्षक</span> <span>बाहेर</span> <span>पडतो</span>.. <span>आणि</span> <span>मला</span> <span>वाटतं</span> <span>हेच</span> <span>या</span> <span>सिनेमाचं</span> <span>यश</span> <span>आहे</span>..<br /><span> या</span> <span>संघर्षात</span> <span>तुमची</span> <span>घालमेल</span> <span>होते</span>, <span>तुम्ही</span> <span>रडता</span>.. <span>हसता</span>.. <span>पण</span> <span>तुम्हाला</span> <span>आत</span> <span>हे</span> <span>कुठेतरी</span> <span>अंतर्मुख</span> <span>करत</span> <span>रहातं</span>.. <span>आपल्या</span> <span>आजूबाजूला</span> <span>आणि</span> <span>आपणही</span> <span>काय</span> <span>करतोय</span> <span>याची</span> <span>जाणीव</span> <span>होत</span> <span>राहते</span>.. <span>हेच</span> <span>याचं</span> <span>गमक</span> <span>आहे</span>.. <span>सध्याच्या</span> <span>धावपळीच्या</span> <span>जगात</span> <span>आणि</span> <span>स्वतंत्र</span> <span>कुटुंबाच्या</span> <span>पद्धतीत</span> <span>कामातही</span> <span>शांतता</span> <span>मिळत</span> <span>नसताना</span>, <span>जगण्यातली</span> <span>धावपळ</span> <span>आणि</span> <span>गुंता</span> <span>सडवण्यासाठी</span> <span>आम्ही</span> <span>नवी</span> <span>सोफिस्टिकेटेड</span> <span>उपाय</span> <span>शोधून</span> <span>काढलेत</span>.. <span>आम्हाला</span> <span>मानसिक</span> <span style="font-size:0pt;">शांततेसाठी </span><span style="font-size:0pt;">माऊली, तुकामाई </span><span>किंवा</span> <span>पंढरपुरात</span> <span>जाण्यापेक्षा</span> <span>शिर्डी</span>, <span>शिंगणापूर</span>, <span>अक्कलकोट</span>, <span>गोंदवले</span>, <span>शेगाव</span>, <span>बांद्रा</span> <span>असे</span> <span>आमचे</span> <span>आम्ही</span> <span>उपाय</span> <span>शोधून</span> <span>काढलेत</span>.. <span>त्याच्यावर</span> <span>जाऊन</span> <span>अनेक</span> <span>बुवाबाजांची</span> <span>संगत</span> <span>आहेच</span>.. <span>त्यात</span> <span>लालबाग</span>, <span style="font-size:0pt;">सिद्धीविनायक,</span> <span>दगडूशेट</span> <span>साराख्यांची</span> <span>भर</span> <span>आहेच</span>.. <span>याशिवाय</span> <span>काशी</span>, <span>अयोध्या</span>. <span>प्रयाग</span>, <span>चार</span> <span>धाम</span>, <span>बारा</span> <span>ज्योतिल्रिंग</span>, <span>अष्टविनायक</span>, <span>अमरनाथ</span>, <span>लागलचं</span> <span>तर</span> <span>वैष्णोदवी</span>, <span>मानससरोवर</span>.. <span>याप्रत्येक</span> <span>तिर्थक्षेत्री</span> <span>जाऊन</span> <span>शांतता</span> <span>शोधण्याचा</span> <span>आम्ही</span> <span>प्रयत्न</span> <span>करतोय</span>.. <span>प्रत्यक्षात</span> <span>मात्र</span> <span>वास्तव</span> <span>काय</span> <span>आहे</span> <span>हे</span> <span>पाहण्याकडं</span> <span>आमचा</span> <span>कल</span> <span>नाहीच</span>.. <span>मग</span> <span>अशा</span> <span>अशांततेत</span> <span>तुमच्या</span> <span>मनातल्या</span> <span>श्रद्धेवरच</span> <span>प्रघात</span> <span>करणारा</span> <span>सिनेमा</span> <span>देऊन</span> <span>नक्कीच</span> <span>अनेक</span> <span>रंगांनी</span> , <span>उत्तम</span> <span>कलाकृती</span> <span>म्हणून</span> , <span>उत्तम</span> <span>आशय</span> <span>म्हणून</span> <span>अतिशय</span> <span>समृद्ध</span> <span>आहे</span>.. <span>एवढी</span> <span>हिम्मत</span> <span>दाखवून</span> <span>तुम्ही</span> <span>हे</span> <span>मांडलत</span>.. <span>त्यासाठी</span> <span>कष्ट</span> <span>घेतलेत</span>.. <span>हेच</span> <span>माझ्यासारख्या</span> <span>गरीब</span> <span>पामर</span> <span>मराठी</span> <span>प्रेक्षकासाठी</span> <span>समाधानाची</span> <span>बाब</span> <span>आहे</span>.. <span>म्हणून</span> <span>संपूर्ण</span> <span>टीमला</span> <span>पुन्हा</span> <span>एकदा</span> <span>मनापासून</span> <span>धन्यवाद</span>.. </div>संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-30153860615820621862011-10-26T09:34:00.000-07:002011-10-26T09:48:31.802-07:00डोंबिवलीकरांचा ‘फडके’ उत्साह<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgLfzxuVdIkNGEEMt60hKkc-dudp8yGDvv7mK0PFuwY3YHuRykxlRxy5jMxH_CirDUJJGmGzP9TI2KeTHmV9yEMV1Fdojvi8sCNz9TXLmat_Td4KzyxZ77OSueMPN2mMEkHXfyJB6S-r7I/s1600/5427899882531099642_Org.jpg" onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 200px; height: 132px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgLfzxuVdIkNGEEMt60hKkc-dudp8yGDvv7mK0PFuwY3YHuRykxlRxy5jMxH_CirDUJJGmGzP9TI2KeTHmV9yEMV1Fdojvi8sCNz9TXLmat_Td4KzyxZ77OSueMPN2mMEkHXfyJB6S-r7I/s200/5427899882531099642_Org.jpg" border="0" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5667843630709390402" /></a><br /><div><br /></div><div> नाक्यावरची मित्र मंडळी नेहमीचीच... मात्र अशा अनेक नाक्या नाक्यांवरचे ग्रुप्स.. त्यात नुसतेच मित्र नव्हेत तर असंख्य मैत्रिणीही... तेही नव्या कपड्यांत.. नव्या उत्साहात... अशा हजारो जणांची एक एकत्र मैफल तीही रस्त्यावर.. रस्ता अडवून... असं अनुभवलंय कधी.. नाही मी पण नव्हतं अनुभवलं.. पण आज डोंबिवलीच्या फडके रोडवर लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं हजारोंच्या संख्येनं जमलेल्या तरुणाईचा उत्साह अनुभवला आणि दिवसभर तोच मनात घर करून राहिला... नव्हे फडके रोडवर जाण्यानं दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला...</div><div><br /></div><div> गेल्या सात-आठ वर्षांपासून डोंबिवलीच्या फडके रोडवरच्या गुढीपाडवा आणि दिवाळीच्या गर्दीविषयी ऐकत होतो..टीव्हीवर पाहत होतो... त्यात काय नुसतीच गर्दी आणि लफडी अशी डोंबिवलीकर नसल्यानं असलेली एक उपेक्षित भावनाही त्यामागं होती.. मात्र आज या एकत्रित उत्सवाची काय मौज आहे.. नुसतचं एकत्र जमण्यापेक्षाही त्यातल्या जिव्हाळ्याची जाणीव झाली.. आणि इतकं वर्ष आपण आपल्या ठिकाणी हे मिस करत आलो.. असं खरोखरचं जाणवलं..</div><div><br /></div><div> गणपती मंदिराच्या परिसरात आणि फडके रोडवर जमलेली हजारोंची गर्दी.. गर्दीचं सरासरी वय २० ते ४० वर्ष.. अनेक वर्षांनी एकमेकांच्या होणाऱ्या भेटी.. गर्दीतही मी इथे मॉर्डन कॅफेजवळ आहे.. तू तिकडे काय करतोयेस.. मी इथे मंदिराच्या बाहेर आहे.. असे आपुलकीनं एकमेकांसाठी घणघणणारे मोबाईल.. जिव्हाळाच्या मित्रांच्या गळाभेटी.. मैत्रिणींची आपुलकीनं होणारी चौकशी.. सध्या काय चाललंय, अशी होणारी विचारपूस.. काही जणांची गर्दीतही चाललेली, मात्र ग्रुपपुरतीच मर्यादित असलेली भंकस.. एवढी हजारो माणसं.. कोणत्याही निमंत्रणाशिवाय, केवळ आपुलकीच्या नात्यानं जमा होतात.. हे अप्रूप वाटलं.. </div><div> </div><div> सगळ्यात महत्त्वाचं जाणवलं तो म्हणजे निवांतपणा.. एरवी रहदारी आणि व्यवहारांनी गजबजलेल्या फडके रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नाही, अशी परिस्थिती.. सगळे व्यवहार ठप्प.. फक्त एकत्र जमलेली मंडळी आणि त्यांच्या एकमेकांशी चाललेल्या गप्पा.. एरवी लोकमध्ये शिरताना आणि डोंबिवलीत उतरताना दिसणारी प्रचंड नकोशी गर्दी एवढी सुंदरही असू शकते.. हे जाणवलं.. </div><div> </div><div> डोंबिवलीचं गणपती मंदिर हे या सगळ्यांना जोडणारं एक स्थान.. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नानानंतर मंदिरात दर्शनाला येण्याची प्रथा.. पण त्याचं असं उत्साहात रुपांतर झालय... एरवी दिवाळी हा आपल्यापुरता, आपल्या कुटुंबाकरता फार तर आपल्या काका, मामा अशा नातेवाईकांसाठी साजरा होणारा सण इतक्या मोठ्या गर्दीत आपुलकीनं, जिव्हाळ्यानं साजरा होऊ शकतो.. हेच अधिक आवडलं.. आपआपल्या शहरातंही आपण असे एकत्र येऊ शकत नाही का.. असा प्रश्नही मनाला पडला.. </div><div> </div><div> एवढी गर्दी असतानाही या गर्दीला एक स्वयंशिस्त होती.. एरवी गुढीपाडव्याला इथं जमणारी मंडळी ही कुठल्यातरी संस्थांशी संबंधित असतात.. किंवा त्या मागे एक मोठी यंत्रणा कार्यरत असते..मात्र नरक चतुर्दशीच्या दिवशी या ठिकाणी जमलेली ही गर्दी स्वयंस्फूर्तीची असते.. गर्दीत काही जण काळे-गोरे असणारच मात्र ती सर्वांना त्रासदायक नक्कीच नव्हती.. एवढ्या तुडुंब गर्दीतही रस्त्यावरच्या मोठ्या रांगोळीचं महत्त्व सगळ्यांनाच माहित होतं.. आणि एवढ्या गर्दीतही फटाक्यांच्या माळा फुटल्यानंतरही कोणीही त्याबाबत साधा आक्षेप घेत नव्हतं..सगळेचजण एकमेकांच्या आनंदाच्या आड येणार नाहीत याची दक्षता स्वत:हून घेत होते..</div><div> </div><div> जगात नाती विरळ होत असताना.. संवाद साधावा अशी माणसं शोधावी लागत असताना केवळ एकमेकांसाठी वर्षभरातून तरी फडके रोडवर भेट होईलच या आशेपोटी हजारो मंडळी इथं आवर्जून एकत्र येतात.. यातली काही मंडळी चांगल्या हुद्द्यावर असतील.. एरवी धावपळीतही असतील.. पण गाड्या बाजूला ठेऊन पायी फिरून या आपुलकीच्या भेटी नक्कीच वर्षभरासाठी पुरून ठरणाऱ्या असतील.. उदा.. एखादी राहून गेलेली प्रेमाची भरलेली जखमही याच गर्दीत कुठेतरी कडेवरच्या मुलासह दिसली.. आणि आपलं लग्नही झालेलं असलं तरी तिच्या त्या एका लूकमुळं पुढच्या वर्षभराची उमेद नक्कीच जखमेवरच्या खपलीसह मिळत असेल.. नाही का..</div><div> </div><div> इथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही सादर होतात आणि त्यातही तोल ढळू न देण्याचा प्रयत्न प्रकर्षानं दिसून येतो.. हे शहराच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारं आहे.. मराठी रॉकस्टारही जिथे रॉकच्या साथीनं अभंग सादर करतात.. आणि त्यांना मिळणारी दादही तेवढीचं निर्मळ असते... फक्त खंत एकच डोंबिवलीकर नाही ही खंत सतत फिरताना जाणवत राहिली.. आपल्या ठिकाणीही ही अशी मंडळी एकत्र जमावीत.. जगातला चांगुलपणा संपत असताना, कुठेतरी निर्मळपणे असा एक तरुणाईचा स्वयंस्फू्र्तीचा उत्सव साजरा होतो याचं मनापासून कौतुक वाटलं.. </div><div> </div><div> परतताना स्टेशनवरच्या ब्रिजवर एका भिकारणीला दोन रुपये देऊन, तिला हॅपी दिवाळी करणारा एक डोंबिवलीकर, ओळख नसतानाही आपला वाटला.. फडके रोडवर गेलो नसतो..तर एक वेगळा आनंद गमावला असता हे जाणवलं.. आणि एवढ्या हजारोंची ऊर्जा घेऊनच घरी परतलो.. </div>संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-21028827293980145292011-09-24T13:22:00.000-07:002011-09-24T14:05:55.469-07:00अण्णांपासून मोदींपर्यंत..गेल्या चार पाच वर्षांपूर्वी लोकलमध्ये प्रवास करत असताना भाजपचे (तेव्हाचे की पूर्वीचे) विधानपरिषद सदस्य अशोकराव मोडक फर्स्ट क्लासच्या डब्यात भेटले होते.. (विशेष म्हणजे आमदार असूनही अशोकराव लोकलमधून प्रवास करत होते) त्यांना मी दोन प्रश्न विचारले.. एक आणीबाणीनंतर किंवा स्वातंत्र्योत्तर काळानंतर देशातलं संस्थात्मक काम कमी झालय का?, ( म्हणजे सरकारव्यतिरिक्त इतर स्वयंसेवी संस्था एनजीओ नव्हेत.. तर देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा धरुन सामाजिक कामात उतरलेल्या संस्था ) आणि<br />दुसरा प्रश्न मोडक हे रा. स्व. संघाशी संबंधित असल्यानं की संघटनेला नवी माणसं मिळेनाशी झालीयेत का ?.. त्यांनी नेहमीच्या संघआच्या पद्धतीनं डॉक्टर आणि गुरुजींवर आणत हा विषय संपवला, मात्र ठोस उत्तर त्यांच्याकडेही नसावं.. <br /><br />स्वदेशी जागरण मंचाचे राष्ट्रीय संघटन मंत्री एकदा मला हैद्राबादच्या प्रवासात भेटले होते त्यांना मी हाच प्रश्न विचारला होता.. त्यांचं नाव आता विस्मृतीत गेलय. ( मोडकांना भेटण्यापूर्वी दोन वर्षांपूर्वी ) तर ते म्हणाले बरोबर आहे.. पण त्यांनी मला प्रमोद महाजनांचं उदाहरण दिलं होतं.. ते म्हणाले प्रमोदजी भाजपचे बडे नेते असणं तुम्हाला योग्य वाटतं का.. ( म्हणजे त्यांचा प्रमोदजींना थोडक्यात विरोध असावा ही शक्यता) .. आणि या सगळ्याचं समर्थन करत म्हणाले होते की संघटनेत नेहमी फ्लोटिंग पॉप्युलेशन असतं त्यामुळं नवी माणसं येईपर्यंत जुन्यावर भागावावं लागणारच..<br /> हे सगळं आत्ता सांगण्याची गरज म्हणजे अण्णांच्या आंदोलनानंतर देशासाठी काहीतरी करावं.. अशी इच्छा असणारे बरेच जण आहेत हे लक्षात आलं... खरे-खोटे हे नंतर ठरवू मात्र ही व्यवस्था बदलण्याची इच्छा असलेले अनेक तरुण या आंदोलनात निर्विवाद सहभागी झाले.. मग त्याची कारणं काहीही असोत... प्रसंगी अण्णांच्या सांगण्याप्रमाणे तुरुंगात जाण्याची यातल्या कितीजणांची तयारी होती, याबाबत साशंकता असली, किंवा यात सहभागी होणा-या व्यक्तिंच्या सद्भावनेबाबत हेतू असला, तरी अण्णांना दिल्लीसह देशभरात जनमानसातून खूप काही ठोस पाठिंबा आहे, हे चित्र रंगवण्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया यशस्वी ठरला.. यामुळं आधीच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अडचणीत सापडलेल्या युपीए-2 सरकारसमोरच्या अडचणी वाढल्या.. वगैरे..वगैरे..<br /> अण्णांच्या आंदोलनाचं फलित काय, तर यानिमित्तानं देशासाठीही विचार करायचा असतो, हे आत्ममग्न असलेल्या मध्यमवर्गियांना समजलं.. तसचं एक फाटका माणूस संपूर्ण देशाच्या यत्रणेला आव्हान देऊ शकतो हेही अण्णांच्या आंदोलनानं पुन्हा एकदा दाखवून दिलं... तिसरं महत्त्वाचं मत न देणारा एक मध्यमवर्गीय समाज या निमित्तानं जागृत झाला.. या आंदोलनाची जेपींच्या आंदोलनाबरोबर जरी तुलना केली असली किंवा संघाच्या पाठिंब्याची किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे आंदोलन यशस्वी झाल्याची जरी चर्चा झाली असली, तरी मी आधी म्हटल्याप्रमाणे देशाबाबत कुणाचालाच काही वाटतं नाही, असं नसल्याचं या आंदोलनातून दिसून आलं..<br /> अण्णांचं आंदोलन संपल्यानंतर दोन तीन दिवसांच्या प्रसिद्धीनंतर अण्णा पुन्हा अडगळीत किंवा चांगल्या शब्दात राळेगणात गेले खरे.. पण यानिमित्तानं भाजपला जोर चढला.. देशात निर्नायकी अवस्था असताना आता या पोकळीचा फायदा कुणाला मिळणार याचे आडाखे बांधण्यास आणि त्यावर दावे सांगण्यास चढाओढ सुरु झाली.. अडवाणी यांनी जाहीर केलेली रथयात्रा किंवा सुप्रीम कोर्टाच्या साध्या दिलाशानंतर मोदींनी केलेला तीन दिवसांचा उपोषणाचा इव्हेंट यातून आता भाजपात सुंदोपसुंदी रंगू लागल्याचं समोर आलं...<br /> खरतरं अण्णांचं आंदोलन सुरु असतानाच एक दिवस मोदींना दिल्लीत बोलवून त्यांची गडकरींसह एक बैठक घेऊन, एक साधी पत्रकार परिषद भाजपनं घडवून आणली असती तरी मोदींच्या पंतप्रधानपदाच्या चर्चेला ऊत आला असता.. यावेळी मोदींनी एका रथयात्रोची घोषणा करावी अशी माझी सूचना होती.. हे मी माझ्या काही सहका-यांपाशी बोललोही होतो.. त्यानंतर अडवाणींनी रथयात्रेची घोषणा करुन आपण चर्चेत असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं.. तर अण्णांचीच आयडिया वापरुन आपणही प्रसिद्धी मिळवू शकतो हे मोदींनीही दाखवून दिलं. खरतरं एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांला सुप्रीम कोर्टानं दिलेल्या साध्या दिलाशानंतर<br />( म्हणजे याला दिलासा म्हणायचं की नाही यावरही वाद आहेत) त्याचा लगेच पंतप्रधानपदासाठी दावा सांगण्याचं दुर्देवी काम मीडियाला करावं लागलं... याच मीडियानं 2002 साली गुजरात दंगलीनंतर मोदींना टीकेचं प्रचंड लक्ष्य केलं होतं... मोदींनी मध्यंतरी गुजरातमध्ये केलेल्या कामाचं किंवा सध्याच्या निर्नायकी अवस्थेचं हे फलित असावं.. यात विजय मोदींचाच झाला..<br /> अण्णांच्या आंदोलनानंतर सरकारविरोधात वातावरण तापलेलं आहे, 2 जी घोटाळ्यात तर आता चिदंबरम आणि पंतप्रधानांचं नावही येऊ घातलय.. सोनिया गांधी आत्ताच कॅन्सरसारख्या दर्धर शस्त्रक्रियेनंतर देशात परतल्या आहेत... आणि अण्णांच्या आंदोलनानं कितीही जनमानसानतला राग पेटलेला असला, तरी याचा फायदा अण्णा निवडणुकांत घेऊच शकत नाही हे वास्तव आहे.. कारण आंदोलन आणि राजकारण किंवा निवडणुकांची गणित वेगवेगळी असतात हे नक्कीच... आता याचा फायदा भाजपलाच मिळणार आहे.. कारण सध्यातरी ठोस पर्याय दिसेनासा आहे.. डाव्यांची ताकद प. बंगालच्या पराभवानंतर घटलेली आहे, तर दुसरा कोणताही सबळ राजकीय राष्ट्रीय पक्ष सध्या अस्तित्वात नाही.. फक्त त्यांनी अंतर्गत सुंदोपसुंदी मिटवून ही शेवटची संधी घेतली तर ठीक... आत्तापासूनच मोर्चेबांधणी केली नाही तर पुन्हा गेल्या दोन निवडणुकांपेक्षा भाजपची कठीण परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही.. <br /> अण्णांचं आंदोलन ते मोदींची पंतप्रधानपदाची उमेदवारी हा असा सगळा प्रवास आहे.. मोदींची उमेदवारी किती योग्य वा अयोग्य हे जनता ठरवेलच.. मोदीही दंगलींपेक्षा राष्ट्रीय विकासाकडेच पाहतील.. मात्र अण्णांच्या आंदोलनाचं हे असं फलित होणं, हा कुठला न्याय आहे.. .. हीच लोकशाही आहे काय ?संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-39421492797259636752011-03-13T03:10:00.000-07:002011-03-15T10:59:27.172-07:00रविवारची फिस्ट...<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg4H22W_ktPzSNYVBP2nk6XZfA4-NAswSa1Iyf6dGuE3BlGlB-kNuHfQAj2MTpVQ4O8jR5a_FeH6mCEHCdVEuXR_wB6IRor9MbIXC0Mvxbps9-dXZc0UhaUhJ6ne3uDzBUoeRawdy7O184/s1600/san+5.JPG"><img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 200px; FLOAT: left; HEIGHT: 150px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5584367675665746114" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg4H22W_ktPzSNYVBP2nk6XZfA4-NAswSa1Iyf6dGuE3BlGlB-kNuHfQAj2MTpVQ4O8jR5a_FeH6mCEHCdVEuXR_wB6IRor9MbIXC0Mvxbps9-dXZc0UhaUhJ6ne3uDzBUoeRawdy7O184/s200/san+5.JPG" /></a><br /><div><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgax-7W_GUHyTtwDU5ZNvQY2RyxDROd9q5EU1BXxphLbQEmvUG183TCRPe7N50QOl2zjIaNXOyP9vs1ddC5x0ybpza_bmsSl8g-Tcd7U-0De-Wo9Ao0mjBHhfgwurVjO-VKu2zqUXgJOII/s1600/san2.JPG"><img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 200px; FLOAT: left; HEIGHT: 150px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5584367216720896626" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgax-7W_GUHyTtwDU5ZNvQY2RyxDROd9q5EU1BXxphLbQEmvUG183TCRPe7N50QOl2zjIaNXOyP9vs1ddC5x0ybpza_bmsSl8g-Tcd7U-0De-Wo9Ao0mjBHhfgwurVjO-VKu2zqUXgJOII/s200/san2.JPG" /></a><br /><br /><div><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg-aL7LxAzBuEE8yqly3QHwVZZrKzJ7dIVsfvMxgXQp2uxBMpnXD5VdMME0I_bgEn4zmQmKHfwWJ4F8k-YZpGtGcFOA5avxOZFmkk0tKgR8pyrb5o4jf3JVm91VHGj8vnHQW4xkX8Mtaqg/s1600/san1.JPG"><img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 200px; FLOAT: left; HEIGHT: 150px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5584366904286143346" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg-aL7LxAzBuEE8yqly3QHwVZZrKzJ7dIVsfvMxgXQp2uxBMpnXD5VdMME0I_bgEn4zmQmKHfwWJ4F8k-YZpGtGcFOA5avxOZFmkk0tKgR8pyrb5o4jf3JVm91VHGj8vnHQW4xkX8Mtaqg/s200/san1.JPG" /></a><br /><br /><br /><div><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzjaysKmXHmrXUQwrxc2wt8QU8Ewtd89gLItwqNqgj60Ju9qvefX4V1D5YYajFCjjmbR6vQhZBuPuKGiyGeiIzAS8XBgs8ZzUpygnPh2kUBRm9Itpepf0sfHrlOEycNq3E04ejaDLMMmc/s1600/san.JPG"><img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 200px; FLOAT: left; HEIGHT: 150px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5584366672781486674" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzjaysKmXHmrXUQwrxc2wt8QU8Ewtd89gLItwqNqgj60Ju9qvefX4V1D5YYajFCjjmbR6vQhZBuPuKGiyGeiIzAS8XBgs8ZzUpygnPh2kUBRm9Itpepf0sfHrlOEycNq3E04ejaDLMMmc/s200/san.JPG" /></a><br /><br /><br /><br /><div>शनिवारची उशिराने झालेली रात्र... रविवारची पहाटे 10 पर्यंतची साखरझोप.. चहाच्या पेल्याबरोबच मित्रांचे आलेले फोन... आणि मग विनाअंघोळीची बाईकवरुन किंवा कारमधून लांबवर कुठेतरी मारलेली रपेट.. मग सगळ्या चर्चा , गंमत संपल्यानंतर पोटात झालेली भूकेची जाणीव... आणि मग कुठेतरी फक्कड ठिकाणी<br />नाश्ता म्हणताना सगळयांनीच आटोपलेलं जेवण... रविवारच्या सुखाची कल्पना ही माझ्यासाठी अशी आहे.<br />रोजच्या धकाधकीत दोन-तीन तास लोकलने झालेला प्रवास आणि मुंबईचं तेचतेच दर्शन, यामुळं मरगळलेल्या मनाला पुन्हा जिवंत करणारी ही भटकंती आणि नवे विचार यासारखी गंमत नाही.. शनिवारी रविवारी या दोन दिवसाच्या सुट्टीत लोकलने मुंबईच्या दिशेने प्रवास करायचा नाही, असा आमच्या काही मित्र मंडळींचा पण आहे.. तसचं आठवड्यात कामाच्या वेळी कुठेही म्हणजे मुंबईत, ठाण्यात, नवी मुंबईत, पुण्यात, नाशकात अशा आसपासच्या ठिकाणी असलेली ही मंडळी शनिवारी आणि रविवारी मात्र न चुकता बदलापूरकडं धावत असतात.. एरवी सकाळई दहाच्या सुमारास लोकलनं रिकामं केलेलं बदलापूर शनिवारी आणि रविवारी मात्र फुलून आलेलं असतं. प्रत्येकाच्या ठरलेल्या नाक्यावर कोणत्याही घरच्या कपड्यांत तासनतास एकमेकांशी सिगरेटी, चहांची देवाणघेवाण करत गप्पा मारत बसलेली तुम्हाला नक्की दिसतील.. बर एरवी यातली बरीशची मंडळी त्यांच्या त्यांच्या कामाच्या ठिकाणी चांगल्या पोस्टवर असलेली..तरीही त्यांची कोणतीही भीडभाड न ठेवता शनिवारी आणि रविवारी मात्र हे बदलापूर सुख लुटायला सगळेच येतात.. यामागं असतं बदलापूरचं प्रेम.. एरवी कोणीही बदलापूर लांब म्हणून त्याला टाकून बोललेलं या मंडळींना आवडत नाही, कारण त्यांना बदलापूरची मजा ठाऊक असते..<br />शहरी आणि ग्रामीण अशी दोन्ही रुपं धारण केलेलं बदलापूर म्हणूनच मग सगळ्यांचं वीक एन्ड डेस्टिनेशन असंत.. कुठेतरी तळ्यावर, मुळगावच्या खंडोबाच्या मंदिरात, बारवी डॅम परिसरात, तिथून पुढे टिटवाळा ते थेट माळशेजपर्यंत, तर कुठे कोंडेश्वर, कुठल्यातरी रेनी रिस़ॉर्टवर, वांगणी, नेरळ, कर्जत ते पार खंडाळा लोनावळ्यापर्यंत बदलापूरकरांना फिरायला फार आवडतं.. आणि मग त्यातही कोणी ऑफिसची मित्र मंडळी आली तर धम्मालच.. बदलापूरकरांमध्ये असचं एक आवडतं ठिकाण म्हणजे मुळगाव.. बदलापूरपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावानं अजून आपलं गावपण टिकवून ठेवलय.. तशी आजूबाजूची गावही आहेतच, मात्र इथला खंडोबा आणि मामांचं हॉटेल हे बदलापूरसाठी मुख्य आकर्षण..<br />बारवी डॅमकडे फिरायला गेलेल्या सगळ्याच मंडळीचे पाय या टपरीवजा ह़ॉटेलकडे नक्की वळतात.. मोठमोठ्या चारचाकी गाड्या इथं थांबतात.. आणि मग सुरु होते खाद्ययात्रा.. गरमागरम गरम वडे आणि त्यासोबत असणारा ठेचा हे या ठिकाणचं खास वैशिष्ठ्य.. त्याचबरोबर मग जबरदस्त तर्री असलेली मिसळ वगैरै सोबतीला आलचं.. मुख्य अट एकच तिखटं खाण्या-यांनीच या ठिकाणी यावं..<br />उकडलेल्या बटाट्यात हळद, कोथिंबीर, थोडासा ठेचा याचं तयार केलेलं मिश्रण, डाळीच्या पिठातून काढून तेलाच्या कढईत टाकलेले वडे आणि गि-हाईकांची वर्दळ आणि मामांकडून गि-हाईकांचं होणारं स्वागत.. यामुळं एक मजाच याठिकाणी असते.. बरीच मंडळी या ठिकाणी वड्यांवर आणि रश्यावर ताव मारत बसलेले असतात.. पूर्वी लहान असलेल्या या हॉटेलचा आता बराच विस्तार झआला आहे. पूर्वी ठेचा आणि वड्यापुरतीच मर्यादा होती, आता त्यात चिकन आणि मटन थाळीही आली आहे.. पण एवढं होऊनही मुख्य वड्याकडे दुर्लक्ष झालेलं नाही आणि फारसा झगमगाटही आलेला नाही. त्यामुळे या वाटेवर आलं की इथं मंडळी हटकून थांबतातच..<br />मग मित्रांच्या गप्पा, मस्करीत पावांचा आणि वड्यांचा हिशेब ठेवणं अवघड जातं, बिसलेरीच्या थंड पाण्याच्या बाटल्या येतात.. उसळीच्या वाट्यान वाट्या येतच राहतात, तिखटं न खाण्या-याची खेचली जाते.. थोडसं हा हू करत का होईना, रुमाल काढत तोंड पुसतं मंडळी अक्षरश तुटून पडतात.. मग हा नाश्ता आहे हे भानही संपतं आणि मग या वड्यावर, ठेच्यावरच जेवण होऊन जातं.. हे कुणाच्या लक्षातही येत नाही.. इथला ठेचा तर टेस्ट करुन बघावा असाच.. ते त्याला चटणी म्हणतात पण आहे प्रत्यक्षात ठेचाच.. तेलानं माखलेल्या प्लेटमध्ये हिरव्या मिरच्यांचा हा ठेचाच या जेवणाला अधिक रंगत आणतो..<br />चला तर मग कधी येताय बदलापूरला या फिस्टचा अनोखा आनंद लुटण्यासाठी..</div></div></div></div>संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-43764930655582783432011-02-10T09:07:00.000-08:002011-02-10T09:17:06.294-08:00असंच काहीसं आठवलेलं...जालन्यात शेतकरी संघटनेच्या अधिवेशनाचा प्रसंग-<br />नांदेडात रिपोर्टिंग गेल्यावर काही दिवसांतच<br />जालन्यात शेतकरी संघटनेचं अधिवेशन कव्हर<br />करण्याचे आदेश मिळाले.. नियमाप्रमाणे तिथे<br />गेल्यावर लक्षात आलं, ते हे की एका चांगल्या<br />हॉटेलात पत्रकारांच्या निवासाची व्यवस्था केलेली.<br />अधिवेशनात म्हणजे शरद जोशी यांचे प्रवचन<br />ऐकण्यासाठी आलेला शेतकरी वर्ग....संध्याकाळी<br />बातम्या फाईल करुन परतण्याच्या विचारात असताना<br />पाहिलं तर स्टेडियममध्ये शेतकरी त्या थंडीतच<br />चुली पेटवून बसलेले..तिथेच स्वयंपाक, जेवण आणि<br />पुन्हा पुढचं दोन दिवसांचं अधिवेशन.. तशी फारशी<br />थंडी किंवा पाऊस नसला तरी मुक्काम मंडपात आणि<br />अधिवेशन स्थानीच.. स्वत:च्या पत्रकार असण्याची<br />आणि हॉटेलातल्या सोयींची लाज वाटली...<br />अमर हबीब हे या ठिकाणी भेटलेले मोठ्ठे कार्यकर्ते..<br />अत्यंत साध्या वेशातल्या या माणसानं पहिल्याच दिवशी मन<br />जिंकून घेतलेलं... तगमग होत असताना त्यांच्याकडे<br />गेलो आणि त्यांना सांगीतलं की हॉटेलात राहणं<br />अवघड आहे म्हणून, बॅग उचलली आणि आमच्या<br />जालन्यातल्या रिपोर्टरच्या घरी कॅमेरामनसह<br />रहायला गेलो... मनातून तेवढीच शांतता, किमान<br />आपण आपल्या पदाचा गैरवापर तर केलेला नाही..संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-60717914872505272122011-02-10T09:02:00.000-08:002011-02-10T09:07:17.504-08:00नवीन पर्व के लीए...नव्या वळणावर नवे संकल्प आणि<br />स्वत:लाच अधिक संघटीत करण्याचा प्रयत्न.. <br />पाहुयात पुन्हा बुडी मारुन हाताला काय लागते का ते ?<br />कशा स्वरुपात त्याची जाहीर मांडणी चुकीची ठरेल..<br />आता तिशी ओलांडल्यावर गेल्या 10 कमावत्या<br />वर्षांचा हिशेब आणि नव्या आव्हानांना सामोरं<br />जाण्याची मानसिक तयारी.. ही 10 वर्ष<br />कष्टाची होती, पुढची स्थिरावल्यामुळे<br />कदाचित कमी कष्टाची असावीत...<br />मग आपल्या मुळच्या पिंडाकडे जाण्याचा<br />आता पुन्हा प्रयत्न करता येईल का...<br />वेळ अधिक सक्षमपणे वापरण्याचा प्रयत्न..<br />वगैरे वगैर...संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-9156017806266607722010-02-19T10:45:00.000-08:002010-02-21T10:08:17.698-08:00फूलचंद रिमझीम...<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjktqNvRVSa_1PmDE8PHJ1SYarl0OKulpZoE72_BD4SBcWo0VPMDc3dIXH4i9plPUQCvWsQ8IyKJnZJ5HnP3OOJJe__Ldks9BEXBX1C84ey0LLHhx6msyRx5en9zxO6BsqHDuz7iJTGTdI/s1600-h/paan.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5440759957072002498" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 150px; CURSOR: hand; HEIGHT: 150px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjktqNvRVSa_1PmDE8PHJ1SYarl0OKulpZoE72_BD4SBcWo0VPMDc3dIXH4i9plPUQCvWsQ8IyKJnZJ5HnP3OOJJe__Ldks9BEXBX1C84ey0LLHhx6msyRx5en9zxO6BsqHDuz7iJTGTdI/s200/paan.jpg" border="0" /></a><br /><div>कलकत्ता पान.. नेहमीप्रमाणे चुना, कात...त्याच्यावर नवतरन किमाम... मिनाक्षी चटणी (ही चटणी सुंगधी असते बरं का..) त्याच्यानंतर थोडी काळी सल्ली.. आणि त्यावर टाकलेला रिमझिमचा थर... आणि मग हे सगळं एकत्र घोळून तयार केलेल्या पानाला थोडावेळ पानपट्टीच्या काठावर दिलेला आराम.. थोड्या वेळाने हे मिश्रण थोडसं काळं झालं की त्याच्यावर हलकेच टाकलेली गरजेप्रमाणे ( माझ्यासाठी थोडी पक्की बारीक) सुपारी.. मग त्यात टाकलेली इलायची किंवा लवंग आणि मग पान लपेटून पान आपल्याकडे आलं की तोंडात टाकल्यानंतर पानाचा जाणवणारा सुंगध.. आणि चौथ्या मिनिटाला पानाची येणारी किक... हे सगळं गणीत आहे फूलचंद रिमझीम या पानाचं...<br />पु. लंनी पानवाला लिहल्यानंतर, आता खरतरं काही वेगळं लिहायला शिल्लक नसलं तरी फूलचंद रिमझीम हे एक असं पानामधलं जबरदस्त आकर्षण आहे की मी त्याच्याबाबत लिहण्यापासून स्वतला रोखूच शकतं नाही.. बरं हे पान आहे कुठलं हे तरी विचारा... हे पान पुण्यनगरीच्या पंचक्रोशी परिसरात प्रचंड फेमस आहे... पुण्याच्या कोणत्याही चांगल्या पानपट्टीवर गेलात तर तर पानवाल्याकडे एकाच प्रकारची प्रचंड पानं तो लावत असताना हमखास दिसणारचं... आणि तुम्ही त्याला फूलचंद मागून पहाच की तो त्या-त्या पानवाल्याच्या कुवतीप्रमाणे कुठे फ्रिजमधून तर कुठे थंड बर्फाच्या डब्यातून हे पान तुमच्या हातावर ठेवणार नाही तर नाव बदलायला आपण तयार...<br />मी गेल्या चार पाच किंवा त्याच्याही आधीपासून या पानाचा चाहता आहे.. पहिल्यांदा मला आठवत नाही पण कधीतरी पुण्यात भावाकडे गेलो असताना त्याच्या तोंडून मी या पानाचं वर्णन ऐकलं आणि ट्रायही केलं.. त्यावेळी सवय नसल्यानं पान खाल्ल्यावर थोडं गरगरलंही.. पण मग हळूहळू पान खाण्यात मुरत गेल्यानं या फूलचंदनी मला जबरदस्त वेड लावलं..(जरा अतिशयोक्ती वाटेल खरी पण आहे बाबा..) .. म्हणजे चार पाच वर्षांपूर्वी आम्ही केलेल्या चांदा ते बांदा कार्यक्रमात तर प्रत्येक ठिकाणी त्या-त्या प्रकारची पानं खाण्याची आम्ही एकमेकांत जणू काही स्पर्धाच केली होती म्हणा ना..<br /><br /><p>यातूनच हे पान खाण्याची सवय जडली.. आमच्या काही मित्र मंडळींनाही हळूहळू या पानाचा नाद लागलाच.. आमचे एक बंधुराज म्हणतात की एका हाफ क्वार्टरची किक एका पानात आहे ते म्हणजे फूलचंद... आता बोला.. मुंबईकरांना खरतरं या पानाच्या गोडीचं मह्त्व कळणार नाही.. मुंबईत किंवा इतरत्र तंबाखूचं पान म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते 120 किंवा 120-300 मात्र.. या पानांच्या कडवट चवीपेक्षाही मसाला पानाच्या चवीवर जाणारं आणि मसाला पान नसणारं पान म्हणजे फूलचंद रिमझीम.. </p><br /><p>पान खाणं हे व्यसन आहे असं मी म्हणणार नाही, मात्र पान खाणं हा शौक आहे, असं मी मानतो... आणि आपल्या जगण्यात असे काही थोडके आणि कमी अपायकारक शौक ठेवायला हरकत नाही, असंही म्हणायला हरकत नाही.. पुलंनी जेवढ्या ठामपणे पानवाल्यात लिहलयं त्याप्रमाणे या सर्व प्रकाराचं समर्थन करता येणार नाही, मात्र मसाला पान तयार करायला खरं तर पानवाल्यालाही आवडत नाही..विचारा हवं तरं.. कारण या पानासाठी त्याला <span class=""></span>लागणारी मेहनत ही जास्त असते आणि या पानांची गि-हाईकही आठवड्याकाठी (सुट्टीच्या दिवशी) किंवा महिन्याकाठी (पगारांवर) अवलंबून असतात. त्यामुळेच नेहमीच्या पानपट्टीच्या गादीसमोर उभं राहिल्याबरोबर पानवाल्याने आपलं पान न विचारता लावणं यात खरी रंगत आहे.. अगदी सुपारी कोणती याच्यासकट... </p><br /><p>तसं गेल्या काही वर्षांपासून पानं खाण हे खरतरं कमीपणाचं मानलं जाऊ लागलय.. सिगरेट चालते मात्र अगदी सणासुदीच्या जेवणानंतरच पान खावं असा एक पायंडा पडलाय.. त्यामुळे डाऊन मार्केट झालेल्या पानाला आता केवळ मुंबईत तरी भय्येच वाली असल्याचं दिसतं... पण पान खाणं हा शौक आहे, असं मानून पान खाणा-या पुणेकरांचं मला नेहमीच कौतुक वाटतं.. एखाद्या ढाब्यावर किंवा हॉटेलात जेवण झाल्यावर जेवणाचा स्वाद फुलचंदसह रिचवित पिचका-या मारणा-यांचा आनंद शब्दात काय वर्णन करायचा... मुंबईत दररोज आपल्या कामात गढलेल्या आणि ऑफिस पॉलिटिक्स किंवा स्पर्धेच्या मा-यात असणा-यांना या आनंदाची कल्पना काय येणार.. तसं सगळ्याच पुणेकरांनाही याचा आनंद घेता येत असेल असंही नाही म्हणा..मात्र यासाठी ना माणसाला मुंबईकर असावं लागत ना पुणेकर.. तर माणसाचं आवर्जून पानावर त्याहीपैक्षा शौक करण्यावर प्रेम असायला हवं.. तरच याची गम्मत तुम्हा आम्हाला समजू शकेल.. </p><br /><p></p></div>संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-9384221295133473922010-02-18T10:35:00.000-08:002010-02-19T10:20:24.874-08:00मजा जामनगर प्रवासाची..ऑफिसच्या धबगड्यातनं सुट्टी काढून कुठेतरी जावं, असं खूप दिवसांपासून मनात होतं.. त्यात बायको आणि माझ्या सुट्टीच्या वेळा एकत्र येत नसल्यानं कुठेतरी दूर जाणं अशक्यप्राय होऊन बसलं होतं... अखेर वैतागून 10 डिसेंबरला ठरवलं.. आणि 12 डिसेंबर ते 17 डिसेंबर अशी सात दिवसांची सुट्टीची परवानगी मिळवली आणि जामनगरला जायचं नक्की केलं...<br /><br />एकतर सर्वात मुख्य हेतू म्हणजे तिथे असलेल्या माझ्या भाच्याला भेटणं... तन्मय त्याचं नाव.. अडिच वर्षाच्या या पोराचं बाळंतपण आमच्या बदलापूरच्या घरात झालंय.. त्यामुळे त्याचा आमच्या घरात सगळ्यांना विलक्षण लळा आहे... त्याला सुरुवातीचे तीन महिने आम्ही <span class="">अक्षरश:</span> हातावर वाढवलय. ( कारण तो झोपत नसे आणि रात्री घरी गेलो की दिवसभर कंटाळेल्या आई आणि भगिनींची सुटका करण्यासाठी त्याला कुशीत घेऊन, फे-या मारुन झोपवणे ही माझी जबाबदारी असे..) त्या सगळ्या काळात आम्ही म्हणजे सगळ्यांनीच खूप छान आनंद लुटलाय. त्यात आपल्या धाकट्या बहिणीचा मुलगा हे तर अगदीच अप्रूप त्यामुळे त्याला भेटण्यासाठी माझा जीव अगदी अधीर झाला होता. त्यातच तो आता छानसा बोलूही लागलाय.. वर्षभरातून त्याची भेट तशी दोन-तिनदा होते, पण प्रत्येक वेळेला त्याच्या भेटीची ओढही भन्नाट असते... ती शब्दात व्यक्त करणं तसं अशक्यप्राय आहे... आणि धाकट्या बहिणीला तिच्या संसारात यजमानांसह रमताना बघण्याचा अनुभवही छानचं... <br /><br />दुसरं एक कारण म्हणजे अपर्णा माझी बहिण ज्या ठिकाणी रहाते, ते आहे रिलायन्सची जामनगरची टाऊनशिप.. तिथे शांतता म्हणजे खरोखरच निवांतपणा असतो... गेल्यावेळी मी गेलो तेव्हा हा तिथला प्लस पॉईंट माझ्या लक्षात आला होता... त्यामुळे निव्वळ आराम करता यावा आणि जिथे आमचं चॅनेल अजिबात दिसणार नाही, याची काळजी घेता येऊल असं ठिकाण म्हणून मी जामनगर ही निवड केली..<br /><br />जामगरला जाताना नेहमीप्रमाणे चेतन भगतचं नवीन पुस्तक टू स्टेटस माझ्या बरोबर होतच.. गेल्या वेळी जामनगर दौ-यात मी चेतन भगतचंच थ्री मिस्टेक्स इन माय लाईफ हे पूर्ण केलेलं... त्यामुळे दरवर्षी चेतन भगतनं माझ्या जामनगर दौ-यासाठी एक पुस्त लिहावं असं मला आवर्जून वाटतं..<br /><span class=""></span><br />तिसरं एक महत्वाचं कारण म्हणजे गुजरातला गेल्यावर मोठ्ठा प्रवास करायला मिळेल याबाबत मी निश्चिंत होतो... कारण मी गेलो म्हणजे हेमंत ( अपर्णाचे अहो), अपर्णा, तन्मय आणि मी कुठेतरी भटकायला जाणारच.. दुसरं म्हणजे त्यांनी नुकतीच नवी कार घेतल्याने तिच्यातूनही फिरुन होईल, अशा सर्व विषयांचा विचार करुन योग्य ठिकाणाची निवड केल्याचं समाधान होतं.. मी निघाल्यापासून छानच थंडी होती आणि सात दिवसांचा आराम ही कुणालाही रोज लोकलने ऑफीसला जाणा-या-येणा-नांच समजेल अशा सुखात मी प्रवास पूर्ण केला..<br /><br />मी गेल्यावर लगेचच दुस-या दिवशी आमचा बाहेर जेवायला जाण्याचा बेत नक्की झाला.. आणि जवळ असलेल्या खंबालिया गावात एक मिलन नावाचा कुठलातरी ढाबा आहे आणि तिथे जेवायला जायचंय एवढचं ठरलं... त्या छाब्याबाबत त्या परिसरात मोठी मान्यता असल्यानं, दुपारचं जेवण जरा स्किपच केलं... आम्ही संध्याकाळी सात-आठच्या सुमारास जामनगरहून तर निघालो.. खंबालिया जामनगरहून अर्ध्या तासावर आहे... आम्ही छानपैकी एका समुद्रकिना-याच्या अयशस्वी शोधानंतर अखेर आमची गाडी या मिलनच्या शोधात वळवली.. विशेष म्हणजे गेल्या तीन एक वर्षांपासून तिथे राहत असूनही आमचे जावईबापू आणि भगिनी तिकडे फिरकल्या नव्हत्या... मग खंबालियात गेल्यावर टिपिकल ढाब्याचा शोध घेत असतानाच, एका कोप-यावर तो मिलन ढाबा असेल असं कोणीतरी सांगीतलं.. गेल्यावर ते एक टिपिकल हॉटेल निघालं.. पूर्वी कधीतरी याचा ढाबा असवा असा माझा समज झाला.. म्हणजे तो आम्ही तिथे करुन घेतला... खरतरं तिथला एकूण लूक बघून मनातून छोडासा निराशच झालो होतो... मात्र अखेर आम्ही जेवणाच्या टेबलवर बसलो.. आणि आम्ही खरोखरच स्वर्गसुखाचा आनंद घेतला.. गेल्यानरच टेबलावर ठेवण्यात आलेली काकडी-दह्याची कोशिंबिर, लोणची, गोड-तिखट गुजराथी चटण्या आणि मिरच्या यांनी आमचं टेबलावर स्वागत केलं.. प्रत्येक टेबलावर हे पदार्थ असेच कॉम्प्लिमेंटरी ठेवण्यात आले होते.. त्यानंतर आम्ही ऑर्डर दिली..त्यात या काठेवाडी भागातील खास प्रकार उंदिया ( ही भाजी काही डाळींपासून बनवतात आणि खास करुन संक्रांतीच्या काळात या भाजीला या परिसरात विशेष महत्व आहे.) वांग्यांची भाजी, <span class="">ताक ( याबबद्दल नंतर लिहिनच..) </span>, शेव-टॅमेटो ( हाही या भागात मिळणारा अफलातून प्रकार आहे. ) हे सर्व पदार्थ एकत्रित आले.. उंदिया आणि वांग्याची भाजी यांना तेल आणि तिखटाची चव असूनही त्यात एक गोडवा होता. विशेष म्हणजे इथे पोळ्या आणि ढेपले असे दोन ऑप्शन्स खाण्यासाठी होते. हॉटेलात एका बाजूला सात ते आठ बायका स्टोव्ह घेऊन बसल्या होत्या. त्यांच्या कृपेने गरमागरम पोळ्या किंवा ढेपले आमच्या ताटात पडत होते.. त्यामुळे डिसेंबरच्या थंडीत अशा गरमागरम खाण्याची लज्जत काय असते... हे खवय्यांना सांगायला नकोच... त्यात विशेष कळस केला तो इथल्या ताकाने..घट्ट , पांढरेभुभ्र आणि थंडगार ताक असल्यामुळे, पाण्याऐवजी आम्ही सगळ्यांनीच ताक पिणेच पसंत केले... आता सांगायला हरकत नाही, पण मी किमान या जेवणात आठ ते दहा ग्लास ताक प्यायलो... असा छान जेवण्याचा आनंद गुजरातमध्ये वाळवंटी प्रदेशात एखाद्या शहरात मिळावा..हे म्हणजे सुट्टीच्या दुधात साखर मिळाल्यासारखं झालं... तर असा हा छान स्वर्गीय भोजनाचा आनंद उपभोगून नंतर आम्ही छानशी जुनी गाणी ऐकत रात्री साडे नऊ दहाच्या सुमारास जामनगरला परतलो..<br /><br />त्यानंतर दुस-याच दिवशी आम्ही सकाळी द्वारकेला गेलो... द्वारका, बेट द्वारका, नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि एका छानश्या समुद्रकिना-यावर आमची ही दिवसभराची ट्रीप झाली.. त्यातही सांगायचं म्हणजे ज्या समुद्रकिनारी आम्ही गेलो होतो...तिथल्या एवढा शांतपणा आजतागायत मी कोणत्याही समुद्रकिना-यावर अनुभवला नाही... मात्र सकाळपासून या संपूर्ण प्रवासात आम्हाला कुठेही छानसं असं काही खायला मिळालं नव्हतंच.. त्यामुळे अखेर परतताना दिवसभराच्या उपासानंतर आम्ही सगळेच भुकेलेले होतो... आणि येणारा रस्ता हा खंबालिया मार्गेच असल्यानं त्या दिवशीही भोजनासाठी आम्हाला पुन्हा एकदा मिलनची पर्वणी अनुभवता आली...<br /><br />या सगळ्या सुट्टीत मी मनापासून एन्जॉय केलं.. दोन-तीन सिनेमे, त्यात पा आणि रॉकेटसिंगचा समावेश.. अपर्णा , हेमंत आणि तन्मयची मस्त कंपनी आणि भरपूर प्रवास यामुळे मुंबईत परतण्यापूर्वी मी ताजातवाना झालो नसतो तरच नवल... ही सुट्टी संपूच नये असं वाटत असतानाच अचानक उद्या निघायचं हे लक्षात आल्यानं मन थोडसं खुट्टु झालं... परताना गेटवर पोहचवायला आलेल्या तन्मयला सोडून येताना दरवेळेप्रमाणे याहीवेळी पाणी तरळलंच.. आणि माझा मुंबईकडचा प्रवास पुन्हा सुरु झाला.. मनातल्या मनात मी अपर्णा, हेमंत आणि तन्मयला थँक्स म्हटलं.. आणि पुन्हा रोजच्या धकाधकीत नव्या उर्जेनं दाखल होण्यासाठी पुन्हा सज्ज झालो...<br />आता या संपूर्ण सुट्टीला दोन महिने उलटून गेले... आत्ताच हे लिहण्याचा कारण म्हणजे त्या आठवणींचा पुनर्प्रत्यय अनुभवावा हा मुख्य उद्देश.. खरतरं फक्त मिलनबद्दल लिहावं असं डोक्यात होतं.. मात्र त्या हॉटेलातील खाण्याच्या पदार्थांचे फोटो मोबाईलमधून डिलीट झाले.. त्यामुळे या सर्व प्रवासाचाच हा एक वृत्तांत..संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-82258587083018569212010-02-15T09:58:00.000-08:002010-02-18T08:30:52.696-08:00मूळ कारण आहे प्रसिद्धी...घटना पहिली- अवधूत गुप्तेंच्या झेंडा वरुन नवा वाद.. राज , बाळासाहेबांना सिनेमा दाखवा.. प्रसिद्धी... शिवसेना-मनसेचा हिरवा कंदील...पुन्हा प्रसिद्धी.. राणेंच्या स्वाभिमानचा सिनेमाला आक्षेप... प्रसिद्धी.. नितीश राणेंनी चित्रपट पाहिला..मालवणकर व्यक्तीरेखेचे नाव बदलण्याची सूचना..प्रसिद्धी...सिनेमातील पात्रांचे नाव बदलण्याची गुप्तेंची तयारी..प्रसिद्धी.. चित्रपट प्रदर्शित झाला, मनसेकडून ठाण्यात थिएटरमध्ये तोडफोड..पुन्हा प्रसिद्धी..शिक्षणाच्या आईचा घो या नावाला मराठा महासंघाचा वरोध.. प्रसिद्धी... मांजरेकरांचा नाव बदलण्यास नकार..प्रसिद्धी.. मराठा महासंघ आणि मांजरेकरांची चर्चा.. प्रसिद्धी... मांजरेकरांनी महासंघाच्या नेत्यांना चित्रपट दाखवला..प्रसिद्धी... अखेर सुरुवातीला चित्रपटातून माफी मागण्याची मांजरेकरांची तयारी.. नाव बदलण्यास नकार..प्रसिद्धी<br /><br />घटना दुसरी- मुख्यमंत्र्यांनी मराठी माणसांनाच टॅक्सी चालकाचे परवाने देण्याची घोषणा केली.<br />पडसाद-शिवसेना- भाजपची गोची, मनसेनं केलं समर्थन, उत्तर भारतात मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका, सगळ्याचं कारण प्रसिद्धी ... दुस-याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भूमिकेपासून केलं घूमजाव.. मराठी भाषा माहित असलेल्या सगळ्यांनाच परवाने मिळतील अशी नवी भूमिका<br />पडसाद- मनसेकडून झालेल्या मुख्यमंत्र्यांवरच्या सडकून टीकेला प्रसिद्धी, राष्ट्रवादीचीही मराठी भूमिका, पुन्हा प्रसिद्धी<br /><br />घटना तिसरी - सचिन तेंडुलकरनंतर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुंबई सर्व देशाची असं वक्तव्य..<br />पडसाद घटनेच्या प्रसिद्धीनंतर शिवसेनेची सडकून टीका मुंबई महाराष्ट्राचीच शिवसेनेचा पलटवार.. मुंबई कुणाची हा नवा वाद.. त्यानंतर सरसंघचालक आणि राहुल गांधी यांचीही याविषयावरची मते.. दोघांनीही मांडली मुंबई देशाची असल्याची भूमिका... पुन्हा प्रसिद्धी... संघ -शिवसेना आमनेसामने-- पुन्हा प्रसिद्धी..राहुल गांधींच्या दौ-यात शिवसेनेचा गोंधळाचा प्रयत्न करण्याची शक्यता... पुन्हा प्रसिद्धी... राहुल गांधींच्या दौ-यात काळे झेंडे दाखवा, शिवसेनाप्रमुखांचा आदेश.. पुन्हा प्रसिद्धी.. राहुल गांधी यांच्या दौ-याचं सकाळपासून कव्हरेज..पुन्हा प्रसिद्धी.. शिवसेनेच्या आमदारांना अटक..राहुल गांधींनी मार्ग बदलला.. लोकलमधून केला प्रवास..पुन्हा प्रसिद्धी.. शिवसेनेची गोची झाल्याच्या प्रतिक्रिया..पुन्हा प्रसिद्धी.. मुख्यमंत्री आक्रमक...पुन्हा प्रसिद्धी... रमेश बागवेंनी उचलली राहुल यांची चप्पल..पुन्हा प्रसिद्धी...<br /><br /><br />घटना चौथी - बाळासाहेबांच्या वाढदिवशी मातोश्रीवर गर्दी..संध्याकाळी मेळाव्यात आयपीएलमध्ये ऑस्ट्रलियन क्रिकेटपटूंना विरोध करणार, शिवसेनेची नवी भूमिका.. पुन्हा प्रसिद्धी... शरद पवार यांची औरंगाबादच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात शिवसेनेवर टीका..पुन्हा प्रसिद्धी..संध्याकाळी शरद पवारांची बाळासाहेबांची झाली भेट...पुन्हा प्रसिद्धी.. मातोश्रीवर रंगल्या गप्पा.. बाळासाहेब निर्णय घेणार...पुन्हा प्रसिद्धी..राज्यात दोन सत्ता केंद्र नकोत..मुख्यमंत्र्यांची भूमिका.. पुन्हा प्रसिद्धी... शिवसेनाप्रमुखांची पाच-सहा दिवसांनंतर कांगारुंना विरोध कायम असल्याची भूमिका..पुन्हा प्रसिद्धी...<br /><br /><br />घटना पाचवी.- आयपीएलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा समावेश नाही...पुन्हा प्रसिद्धी.. पाक खेळाडूंना संधी मिळायला हवी होती.. शाहरुखचे मत.. पुन्हा प्रसिद्धी...<br />पडसाद- शाहरुखच्या भूमिकेला शिवसेनेचा विरोध... पुन्हा प्रसिद्धी... शाहरुखने माफी मागण्याची मागणी...पुन्हा प्रसिद्धी.. शाहरुखचा माफी मागण्यास नकार..पुन्हा प्रसिद्धी... राहुल गांधी दौ-यानंतर शिवसनेचा विरोध मावळला... पुन्हा प्रसिद्धी.. पवार-बाळासाहेब भेटीनंतर शाहरुखविरोध पुन्हा उग्र... माय नेम इज खान रिलीज होऊ न देण्याचा इशारा..पुन्हा प्रसिद्धी.... ठाणे, नागपुरात माय नेमचे पोस्टर फाडले...पुन्हा प्रसिद्धी... शाहरुख आणि शिवसेना दोघांचीही प्रत्यक्ष एकमेकांना विरोध करण्याची इच्छा नव्हतीच.. तरीही शाहरुखचे सिनेमाचे खेळ पाडले बंद..पुन्हा प्रसिद्धी... बर्लिनमधून ट्विटरवर शाहरुखची प्रतिक्रिया.. माफी मागण्यास नकार..पुन्हा प्रसिद्धी.. विरोध चित्रपटांना नव्हे तर खानच्या वक्तव्याला, शिवसेनेची भूमिका..पुन्हा प्रसिद्धी.. वाद अजूनही शमलेला नाही..<br /><br />घटना सहावी- शरद पवारांच्या महागाईबाबतच्या दूरदर्शी वक्तव्यांत महागाई वाढण्याचे संकेत.. पुन्हा प्रसिद्धी.. साखर, दूध महागले..पुन्हा प्रसिद्धी... चुकीचा अर्थ काढतायेत-पवार.. प्रसिद्धी..काँग्रेसकडूनही टीका..पुन्हा प्रसिद्धी .. मी एकटा जबाबदार नाही, पंतप्रधानही जबाबदार-पवार..पुन्हा प्रसिद्धी... पवारांचे खाते काढा, काँग्रेसच्या बैठकीत मागणी..पुन्हा प्रसिद्धी.. पवारांपेक्षा सत्ता मोठी नाही-आर आर पाटील..पुन्हा प्रसिद्धी... साखर न खाल्ल्यानी कुणी मरत नाही, राष्ट्रवादी मासिकातील संपादकीय..पुन्हा प्रसिद्धी.. टीकाकारांकडे दुर्लक्ष करा-पवार, संपादकांचे मत ..पुन्हा प्रसिद्धी<br /><br />आणि<br />घटना सातवी-- पुण्यात जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट.. आठ जण ठार, 57 जण जखमी... प्रसिद्धी... बाकी सगळे विषय बाद...<br /><br />माध्यमांना हे असचं सगळं हवं आहे... एकमेकांत भांडणं तरी लावा.. किंवा कुठेतरी बॉम्बस्फोट तरी करा.. खळबळजनक सतत घडत राहिलं पाहिजे.. त्याच्यातूनच मजा आहे..विषय संपले तर माध्यम संपतील.. तेव्हा सर्वसामान्य माणसांचा विचार न दहशतवादी करणार, न राजकारणी आणि ज्यांनी करायला हवा ती माध्यमही नाही करणार...<br />त्यामुळे मजा आहे... एकमेव कारण आहे ........<br /><br />हे धोकादायक आहे आणि समाज असुरक्षित करणारंहीसंदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-89206096455537417092009-12-21T10:05:00.000-08:002009-12-21T10:31:09.954-08:00गडकरींनी दिल्लीत जाणे योग्य आहे का ?<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhA-fcQAovcwC-9h3mH3HRINv7fdCQdRlIQilfNL_tSFUNFK6zyZKcKfL2mmf-1Xh2H8pRtNKie5YqUJ85IbMFqTWmVHC-uJxWptenQKlFEV8s8Cw2fFD-W7CxLC0z8LbayBHBOFfp7eAY/s1600-h/ARV_08_GADKARI_3394f.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5417755783208484034" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 200px; CURSOR: hand; HEIGHT: 148px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhA-fcQAovcwC-9h3mH3HRINv7fdCQdRlIQilfNL_tSFUNFK6zyZKcKfL2mmf-1Xh2H8pRtNKie5YqUJ85IbMFqTWmVHC-uJxWptenQKlFEV8s8Cw2fFD-W7CxLC0z8LbayBHBOFfp7eAY/s200/ARV_08_GADKARI_3394f.jpg" border="0" /></a><br /><div>अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याच्या रुपाने आपलं राजकीय करिअर सुरु करणारे नितीन गडकरी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत.. एम कॉम, एल. एल. बी आणि डीबीएम यासारख्या विषयांचे पदवीधारक असणारे गडकरी यांची महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरातील ओळख एक व्हिजन असणारा नेता अशी आहे. त्यांची खरी ओळख देशाला झाली ती मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या बांधकामानंतर.. अनेक आव्हानांचा सामना करत चॅलेंज स्वीकारत आणि नोकरशाहीत नवे पायंडे पाडत त्यांनी हा मार्गा खुला करुन दिला आणि ते एकदम प्रकाशझोतात आले.. युती सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यभार सांभाळणा-या या कार्यक्षम मंत्र्याचं तेव्हाही अनेकांनी कौतुक केलं. गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला हवेत, अशी पावती त्यांना खुद्द बाळासाहेब आणि आत्ताच्या विधानसभा निवडणूक काळात राज ठाकरेंनीही दिली</div><br /><div>मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेसह त्यांनी बांधलेल्या उड्डाणपुलांनी त्यांची ख्याती संपूर्ण देशात पोहचवली.. आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा सर्वजण मुराठीच्या मुद्दावर बोलत होते, तेव्हा एकटे नितीन गडकरी हे विकास, ऊर्जा, मोठे <span class="">प्रकल्प,</span> शेतकरी आत्महत्या यासारख्या विषयांवर आपले विचार मांडत राज्यात फिरत होते. गडकरींची मी आतातापर्यंत जी जी भाषण ऐकली आहेत किंवा त्यांच्या मुलाखती ऐकल्या आहेत त्यात त्यांनी अनेक आजच्या काळात क्रांतीकारक वाटतील असेच विचार मांडले आहेत.. त्यातूनच त्यांनी स्वत:च्या राजकीय प्रगतीबरोबरच अनेक उद्योगांमध्येही स्वत:चा वेगळा ठसा उमटवलाय. अशा राज्यातल्या एका चांगल्या नेत्याची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणे ही नक्कीच चांगली बाब आहे.. निश्चितच विश्वासार्हही आहे.. त्यातचही त्यांची सर्व पक्षांतील नेत्यांशी असणारी मैत्री आणि विकासासाठी कोणतंही पाऊल उचलण्याची जोखीम हाही त्यांच्या जमेचाच भाग आहे.. याहीपेक्षा अत्यंत निष्कलंक चारित्र्य अशीही त्यांची संपूर्ण परिवारात ओळख आहे... त्यामुळेच त्यांच्या या इमेजचा सध्या डबघाईला आलेल्या भाजपला निश्चितच फायदा होणार आहे.. लोकसत्तात सुनील चावके यांनी लिहल्याप्रमाणे शरद पवार आणि प्रमोद महाजन यांच्याहीपेक्षा गडकरी आज वरिष्ठ पातळीवर पोहचले आहेत.. आत्तापर्यंत या झाल्या जमेच्या बाजू..</div><div> मात्र वैयक्तिक गडकरी यांना दिल्लीत जाण्याने कितपत फायदा होईल, याबाबत मी साशंक आहे.. अजून काही वर्ष तरी त्यांनी राज्याच्या राजकारणात सक्रिय असायला हवं होतं, असंही माझं वैयक्तिक मत आहे.. दिल्लीत भाजपला त्यांच्या इमेजचा फायदा होणार असला तरी गडकरींच्या समोर मात्र अनेक मोठी आव्हानं उभी राहणार आहेत.. त्यातून ते सफल झाले तर त्यांचा जयजयकार होईल खरा, मात्र यापुढची भाजपचे सर्व पराभव हे एकट्या ग़डकरींच्या माथी मारले जाण्याची शक्यताही तेवढीच अधिक आहे. एवढं मोठं कार्य करुन संघ शरण असणा-या गडकरींना, सरसंघचालक मोहन भागवतांच्या म्हणण्यानुसार अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर, पक्षातील दिल्लीतल्या इतर वरिष्ठ नेत्यांकडून मिळणा-या असहकार्याला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.. त्यातही उत्तर भआरतीय लॉबीत मराठी माणसाला टिकून राहण्याचं आव्हानही त्यांच्यासमोर असणार आहे.. आणि यात ते यशस्वी ठरले तर त्यांना मागे वळून बघण्याची गरज पडणार नाही, मात्र यात जर ते अपयशी ठरले, तर त्यांना राज्याच्या राजकारणातही एकदम पिछाडीवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे..</div><div>हा माणूस खूप चांगला आहे... सध्याच्या राजकीय नेत्यांमध्ये त्यांच्याकडे असणा-या व्हिजनमुळे ते उठून दिसणारे आहेत..म्हणूनच त्यांचे दिल्लीला जाणे हे काळजी वाटण्यासारखे आहे.. इतकेच.. गडकरी खवय्ये आहेत असं ऐकून आहे.. ते विदायर्थी परिषदेच्या कामातून गेले असल्याने स्वाभाविक त्यांच्याविषयी एक आपुलकी आहे.. त्यामुळेच असा चांगला नेता इतक्यात महाराष्ट्रातून जायला नको होता, अशी माझी भावना आहे.. मात्र गडकरी ही सर्व आव्हान पेलतील, तेवढा आत्मविश्वास त्यांच्यापाशी आहे, त्यामुळे या निर्णयावर तेही पूर्ण विचारांती आले असतील.. असं आपण मानूया आणि त्यांच्या आगामी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देऊयात.. कारण एवढचं आपल्या हाती आहे. </div><div> </div>संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-27789888176183388172009-12-08T10:22:00.000-08:002009-12-14T08:42:35.756-08:00अपेक्षा एका मोठ्ठ्या सुट्टीची<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEicr45WNVWe0cq5ZCXdJNleHqfsWp6SfmhYxD1iKg6j0fnA4we_gEVSR7n7okZINElSoCYybmTYAAZ_YcEiosCPAJSdr631iwPdHofvjZ8MDgGhVFYETR0NhL-oZuHv_9nG_5GZvWPwExs/s1600-h/eratap_beach.jpg"><img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 200px; FLOAT: left; HEIGHT: 134px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5415133030709275362" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEicr45WNVWe0cq5ZCXdJNleHqfsWp6SfmhYxD1iKg6j0fnA4we_gEVSR7n7okZINElSoCYybmTYAAZ_YcEiosCPAJSdr631iwPdHofvjZ8MDgGhVFYETR0NhL-oZuHv_9nG_5GZvWPwExs/s200/eratap_beach.jpg" /></a><br /><div><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3-_02ufuPWBGF2KEnEZXVtspjebz_7aNHkFjcKw7HgruCkG-ohn4aX-9rk6S5PxqXZ5fRNADZgd2zLygcbHdeV7YBv6mF6D8pm1uDqKHUoZdmjcg7nW5A0iZbGqroK8LFz7h24P89MoU/s1600-h/eratap_beach.jpg"><img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 320px; FLOAT: left; HEIGHT: 214px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5415131882853992018" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3-_02ufuPWBGF2KEnEZXVtspjebz_7aNHkFjcKw7HgruCkG-ohn4aX-9rk6S5PxqXZ5fRNADZgd2zLygcbHdeV7YBv6mF6D8pm1uDqKHUoZdmjcg7nW5A0iZbGqroK8LFz7h24P89MoU/s320/eratap_beach.jpg" /></a><br /><br /><p><span style="font-size:+0;"></span></p><br /><p><span style="font-size:+0;"></span></p><br /><p><span style="font-size:+0;"></span></p><br /><p><span style="font-size:+0;"></span></p><br /><p><span style="font-size:+0;"></span></p><br /><p><span style="font-size:+0;"></span></p><br /><p><span style="font-size:+0;"></span></p><br /><p><span style="font-size:+0;"></span></p><br /><p><span style="font-size:+0;"></span></p><br /><p><span style="font-size:+0;"></span></p><br /><p>एखाद्या छानश्या समुद्रकिना-यावर... </p><br /><br /><p>कुठतेरी दूर डोंगरात धुक्यात एखाद्या नदीच्या काठावर...</p><br /><br /><p>कुणाशीही संवाद न साधता येईल, मोबाईलची रेंज पोहचत नसलेल्या एखाद्या</p><br /><br /><p>हिरव्यागर्द किल्ल्यावर.. </p><br /><br /><p>दूर कुठेतरी चारचाकी गाडीत रस्त्यातल्या शेतातल्या धान्यांचा वास घेत</p><br /><br /><p>सुरु असलेल्या प्रवासावर... </p><br /><br /><p>दूर कुठेतरी पोटभर भाताच्या जेवणानंतर, पाड्यावर पडलेल्या खाटेवर..</p><br /><br /><p>दूर कुठेतरी लाल डब्ब्याच्या गाडीत एकटाच थंडीला शालीत लपेटून घेत</p><br /><br /><p>झोपेला आवर्जून बोलणा-या डोळ्यांवर... </p><br /><br /><p>दूर कुठेतरी चांदण्यांच्या आवारात, शेतात पडल्या पडल्या </p><br /><br /><p>सुरु असलेल्या आकाश निरीक्षणावर..</p><br /><br /><p>दूर कुठेतरी जिथे निसर्गाच्या ओकारांचा आवाज</p><br /><br /><p>कानात भारुन राहील अशा ठिकाणावर..</p><br /><br /><p>दूर कुठेतरी आत्ताच्या या जगण्याच्या सगळ्या आणि सगळ्याच</p><br /><br /><p>माणसांच्या चेह-यातून डोळ्यांतून, विचारांतून...</p><br /><br /><p>दूर कुठेतरी...दूर कुठेतरी...</p><br /><br /><p>गरज एका खूप खूप खूप मोठ्ठ्या सुट्टीची ... </p><br /><br /><p></p><br /><br /><p></p></div>संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-18336293845282325472009-10-20T11:21:00.000-07:002009-12-17T22:57:06.506-08:00संपली बाबा निवडणूक<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjwaEl0trn2rKwtTBo86BaXQ7ar37ZBLR7-8re_5Q2Afqq5AbHg1dLA3d7IHol0UNiNWw-7bXhHKyudxC-wxkAPZYbsVFhWAwe1Qj6lHNS_puXJ0XpkokD_BFFlMZqC-5fhXoC-5SxbhDQ/s1600-h/sharadpawar.jpg"><img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 166px; FLOAT: left; HEIGHT: 200px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5416466599961637698" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjwaEl0trn2rKwtTBo86BaXQ7ar37ZBLR7-8re_5Q2Afqq5AbHg1dLA3d7IHol0UNiNWw-7bXhHKyudxC-wxkAPZYbsVFhWAwe1Qj6lHNS_puXJ0XpkokD_BFFlMZqC-5fhXoC-5SxbhDQ/s200/sharadpawar.jpg" /></a><br /><div><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjZuQ32KQuUUxgIrhlnX6xqL6KMLvmawqmvE4GXrKIJCnX2_pkDSvg6nOW0XxHjFYrgvYFSdCsgcy4Qo3Ch01ouMlhPs8K7L8FZGYlnj7w1-kP_QZem0RRwB11-oR3MtpqlVzwTmKn0J7Y/s1600-h/raj-thackeray.jpg"><img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 200px; FLOAT: left; HEIGHT: 112px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5416466170702385442" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjZuQ32KQuUUxgIrhlnX6xqL6KMLvmawqmvE4GXrKIJCnX2_pkDSvg6nOW0XxHjFYrgvYFSdCsgcy4Qo3Ch01ouMlhPs8K7L8FZGYlnj7w1-kP_QZem0RRwB11-oR3MtpqlVzwTmKn0J7Y/s200/raj-thackeray.jpg" /></a><br /><br /><div>विधानसभा निवडणुकीच्या क्लायमेक्सला अवघे काही तास राहिले आहेत.. खरं तर मतदान झाल्यानंतर लगेचच हा ब्लॉग लिहणं जाता जाता अपेक्षित होतं. मात्र कार्यबाहुल्ल्यात ते राहून गेलं.. म्हणजे सुरुवातीपासून कोणताही प्रचाराचा मुद्दा नसलेली आणि राज ठाकरे यांच्याभोवतीचं ही निवडणूक आणि तिचा प्रचार फिरत राहिला.. सोनिया गांधी आणि खुद्द पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनाही जिथे राज यांचा उल्लेख करावा लागला..ते पाहता राज यांचा मराठीचा मुद्दा या निवडणुकीत किती प्रभावी होता, हे लक्षात येईल.. शरद पवारांनीही जाता जाता म्हणजे मतदानाच्या दिवशी राज यांचं कौतुक करुन एक राजकीय पर्याय राष्ट्रवादी समोर खुवला असल्याचं अप्रत्यक्ष सांगत, मनसेशी युती करणार नसल्याचाही दिलासा दिला.. </div><br /><div><br />असो या निवडणुकीत गंमत अशी फारशी दिसली नाही.. त्यातही पूर्वीच्या काळी असलेली पक्ष निष्ठा वगैरे किती कमर्शिअल झाली आहे ते सगळीकडेच पहायला मिळालं.. तिकीट मिळालं नाही तर दुसरा पक्ष किंवा तोही नाही मिळाला तर व्हा बंडखोर.. यांचं पीक किती अफाट होतं.. उदा. अण्णा जोशी, विनय नातूंसारख्या माणसांवर झालेला अन्याय.. अशी कितीतरी उदाहरणे आणि या सा-याचा राजकीय गणितावंर होणारा परिणाम पाहण्यासाठी आत्तातरी आपल्याला आणखी दोन दिसांची वाट पहावी लागणार आहे..<br />पहिल्यापासूनच माझ्या मते ही निवडणूक एकतर्फी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची होती.. त्यांच्या दहा वर्षांच्या पापाचं कोणतंही चीज विरोधी पक्षातील कोणीही करु शकलं नाही.. आणि लोडशेडिंग, शेतकरी, पाणी, रस्ते थोडक्यात विकास या मुद्द्यावर अपेक्षित असणारा प्रचार दुर्देवाने मराठीच्या मुद्द्याभोवती फिरत राहिला.. प्रसारमाध्यमांमध्येही फक्त राज ठाकरे हेच प्रामुख्याने दिसून आले..त्याची त्यांची गणित वेगळी असली तरी त्याचा परिणाम मात्र व्हायचा तोच झाला.. म्हणजे विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्षच झालं..<br />काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना यांच्यातील अनेक नेत्यांना यंदा गेल्या वेळेप्रमाणे ग्लॅमर मिळालचं नाही..खुद्द पवारांनाही हेही सगळ्यांनाच मान्य करावं लागले.. त्यातच आघाडीसाठी झालेला उशीर, मग तिकीट वाटपातील मारामारी आणि मग बंडखोरांची संकट यातच त्यांचा निम्मा जीव दडपून गेला..हे तर त्यांनाही खाजगीत मान्य होईल..<br />त्यातल्या त्यात एकमेक भाजपचे नितीन गडकरी यांनी काय तो हा मुद्दा पहिल्यापासून लावून धरला... हे विशेष..<br />या निवडणुकीत महत्वाचं म्हणजे निवडणुकीला एक ग्लॅमर विनाकारण प्राप्त झालय. अनेक सेलिब्रिटी नाहक या राजकारणात उतरले आणि त्याचा परिणाम ज्यांना खरोखरच प्रसिद्धी मिळायला हवी त्यांच्या फटक्यात झाली..<br />आणखी एक म्हणजे या निवडणुकीत झालेल्या मारामा-या परवाच मी मोजल्या तर तब्बल 10 ते 15 या रेंजमध्ये गोळीबार, मारहाणी यासारख्या घटना या निवडणुकीत घडल्या.. राज्याच्या सत्तेची निवडणूक किती महत्वाची आहे हे यामुळे सगळ्यांच्या लक्षात आलं..<br />रिडालोस हा तिस-या आघाडीचा प्रयोग यावेळी वेगळा म्हणावा असा ठरला.. मात्र त्यांचा प्रभाव किती जागांवर पडेल.. या बाबत मात्र काही अंशी शंका आहे..<br />आता निकाल काय लागतील हे महत्वाचं<br />माझ्या मते<br />काँग्रेस आघाडी- 120 ते 130 दरम्यान ( काँग्रेस65 ते 70, राष्ट्रवादी 55 ते 60)<br />शिवसेना भाजपा- 110 ते 120 ( शिवसेना 60 ते 65, भाजप 50 ते 55)<br />मनसे- 8 ते 10<br />रिडालोस- 5 ते 8<br />बंडखोर - 15 ते 20<br />पाहुयात काय होतय ते..<br />एक मात्र खरं की सरकार काँग्रेस आघाडीचेच येणार..</div></div>संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-76859743240688120802009-08-10T12:50:00.000-07:002009-08-10T13:12:23.886-07:00बदल...आज घरात फोटोंचा अल्बम पहात होते... जुन्या काही आठवणी या निमित्ताने पुन्हा एकदा जाग्या झाल्या... आणि एक लक्षात आलं की, आपण आणि त्या फोटोत असलेले आजूबाजूचे किती बदलले आहेत....मग विचार करु लागलो तसं जाणवलं की हा बदल बदल फक्त पेहरावात, उंचीत, जाडीत असा मोजता येणार नाही तर त्याबरोबरच विचारही बदलत गेले आहेत.. मी, माझे कुटुंबिय, मित्र मंडळी, राहतो ते गाव... बाहेरचं विश्व हे सगळचं बदलत गेलेले आहे... म्हणजेच थोडक्यात बदल हा जगाचा स्थायीभाव आहे...<br />अगदी काही महिन्यांपूर्वीचा मी आणि आत्ताचा मी यातही किती बदल झालाय, हे जाणवलं आणि झपाट्यानं बदल हा शब्द मला आव्हानात्मक वाटायला लागला...<br />आता विचार करताना जाणवतं की हा बदल फक्त माझ्यापुरता नाही, तर आसपासच्या नात्यांमध्ये, मैत्रीमध्ये, आपल्या जवळच्या असणा-या वक्तींमध्ये सगळ्यांमध्येच झालाय.. अगदी काही क्षणांपूर्वी जगलेले क्षण आपण तसेच पुन्हा नाही जगू शकतं..<br />उदाहरणच द्यायचं झालं तर एखादा सिनेमा किंवा एखादं पुस्तक वाचताना पहिव्यांदा आपणं ज्या तन्मयतेने आपण वाचतो..तेच दुस-यांदा वाचताना आपण त्या स्थितीला नसतो... कधीकधी ते वाटन किंवा पहाणं कंटाळवाणं होतं.. किंवा त्यातून अधिक काही तरी भरीव आपल्या हाती येतं..जे कदाचित गेल्यावेळी आपल्या पहाण्यातून किंवा वाचनातून निसटलेलं असतं... म्हणजेच आपण अधिक समृद्ध झालो असून तरच काहीतरी भरीव आपल्या येतं असचं काहीतरी...<br />... मग हा बदल खरचं समृद्ध करणारा असतो का.. की काही चांगल्या वाईट अनुभवामुळे आपण बदलत जातो... ते तर आहेच ते ओघाने होणारच मात्र कोणता अनुभव तुमच्या मनावर किती मोठा आघात करेल.. किंवा एखादी चांगली आठवण देऊन तुम्हाला समृद्ध करेल यावर हा बदल अवलंबून आहे.... माझ्यामते असे समृद्ध होणारे फार थोडके आपल्याकडे असतील...<br />प्रपंचात पडल्यावर येणा-या जबाबदा-या, व्यवहार, नोकरीतला तोच तोच पणा यातून माणसं कशी टिकतात याचंही मला कोडं आहे... बर सरावलेलं काम पुन्हा पुन्हा करण्यात काय आनंद आहे..त्यापेक्षा एखादं आव्हान तुम्हाला कायमचं माफ करा नेहमी नेहमी म्हणजे क संपल्यावर दुसरं अशा क्रमाने का मिळत नाही... खरतरं माझ्यामते या अश्या आव्हानातून आपण अधिकाधिक समृद्ध होतो..<br />माझ्यापुरता विचार केला तर मी गेल्या आठ-दहा वर्षात अफाट बदललो..काही चांगल्या अर्थी आणि ब-याचश्या वाईट अंशी... मग आता पुढे काय.. असा प्रश्न कधीतरी पडतो आणि अधिक अडचणीत साप़डतो... हा बदल मान्य... मागे एकदा मेघना पेठेंच पुस्तक वाचताना अंधळ्यांच्या गाई वाचताना त्यातलं हेच मला विशेष जाणवलं.. त्यांनी त्या पुस्तकांच्या कुठल्यातरी एका कथेत नमेकं हेच सांगण्याचा प्रयत्न केला होता.. मग हा बदल आपण कश्याप्रकाराने घ्यावा..<br />उदाहरण देतो मी जिथे लहानपण घालवलं.. त्या गावात मी सुमारे 12-14 वर्षाने पुन्हा गेलो.. माझ्या मनात माझं आधीचचं गाव होतं.. आणि ते अगदी जस्सच्या तसं असावं असं मला वाटत होतं.. माझी शाळा, गावाची रचना, मात्र या सगळ्यांचा गेल्या काही वर्षांत इतका विस्तार झाला की आता ते माझं गाव आहे, हेच मला पटेनासं झालं... आणि मनातनं खूप वाईट वाटलं.. त्या काळी खूप मोठ्ठ वाटणार गावं आता मला अगदीच लहानही वाटू लागलं... आणि त्याचंही खूप वाईट वाटलं.. आता यावर उपाय काय तर पुन्हा फिरुन तिथे जायचं नाही असा निर्णय मी घेतला... म्हृणजे माझ्या मनातलं गाव मात्र तसाच राहिल यासाठी..<br /> माणसं बदलणं हे लक्ष चागलंच त्यात त्यांचा विकास आहे, समृद्धी आहे मात्र त्याचबरोबर काही जुने बंध मात्र तुटत जाणं, हे किती चांगंल हा प्र्न मला नेहमी पडतो.. माझा एक चुलतभाऊ अमेरिकेत असतो..त्याची आणि माझी खास मैत्री होती, म्हणजे जाण्यापूर्वी.. अगदी सख्ख्या भावासारखी.. आम्ही ब-याच ब-या वाईट गोष्टी एकमेकांकडे शेअर करत असू ... आता मात्र गेल्या सात आठ वर्षांत त्याचे काही फोन सोडले तर त्याचा माझा संपर्क नाही.. आणि त्याच्या आणि माझ्या<br />या बदलांत आता मात्र आम्ही एकदम भिन्न काठांवर तर पोहचलो नाहीयेत ना..<br />मग मला वाटतं अशी माणसं बदलणं कितपत योग्य की ज्यामुळे तुमच्यातले धागेच तुटले जातील.. गेल्या सात-आठ वर्षांत मी अशी कितीतरी अगदी जिवाभावाची माणसं गमावली.. म्हणजे सगळे आहेत आजूबाजूलाच पण आता तो धागा राहिला नाही.. असं का व्हावं.. कदाचित बदल हेच त्याचं मुख्य कारण असावं..<br />तर हा सातत्यानं होणारा बदल आणि विसर्जन या दोन गोष्टी मी गेल्या काही वर्षांत अगदी आवर्जून अनुभवल्यात हे खरं.. आता यातल्या विसर्जनाबबात पुन्हा कधीतरी..संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-92019551813896478412009-06-18T11:15:00.000-07:002009-12-17T23:02:43.559-08:00मिसळ..<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3iyiub4WZ0jb-V9geveKR5IrzEjNGebyNWlPt3BERHiK8_dug8WgqtUZYCTZlw2cGvJniV89h-Zj6B2cKz_nvo_s7faCrd9VmLCLqUatx0hVX11MhowMEQej1CYO48ekwm7oNv3x_MmY/s1600-h/misal_pav.jpg"><img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 200px; FLOAT: left; HEIGHT: 150px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5416467947666190018" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3iyiub4WZ0jb-V9geveKR5IrzEjNGebyNWlPt3BERHiK8_dug8WgqtUZYCTZlw2cGvJniV89h-Zj6B2cKz_nvo_s7faCrd9VmLCLqUatx0hVX11MhowMEQej1CYO48ekwm7oNv3x_MmY/s200/misal_pav.jpg" /></a><br /><div>मटकीची उसळ.. त्यात बटाट्याची भाजी.. त्यात टाकलेलं फरसाण ..सोबतीला लाल तर्री.... आणि पाव.. सुटलं ना तोंडाला पाणी.. मस्त थंडीच्या मोसमात अशी मिसळ ज्याच्या उदरात पडते.. त्याला नक्की येणारच की तृप्तीचा ढेकर...<br />वयाच्या नवव्या दहाव्या वर्षापासून मी या मिसळीच्या प्रेमात आहे... आमच्या गावी म्हणजे माझं लहानपण जिथे गेलं तिथे हॉटेलांमध्ये फक्त सकाळच्या वेळातच मिसळ मिळते.. म्हणजे ज्या हॉटेलात चांगली मिसळ मिळते त्या हॉटेलात सकाळी आठ वाजता नंतर मिसळ मिळत नाही.. म्हणजे कल्पना करा मिसळचे खवय्ये किती पहाटे उठून या मिसळीसाठी येत असतील.. गंमत जाऊ द्या पण पश्चिम महाराष्ट्रात आजही अनेक गावांमध्ये फक्त सकाळीच मिसळ मिळते.. सकाळी आजूबाजूच्या परिसारातून दूध घेन, भाज्या घेन गावात येणारे या मिसळीवर पहाटेच यथेच्च ताव मारतात..<br />आमच्या लहानपणी बाहेर हॉटेलात खाणं हे पाप समजलं जाई.. आणि पुणे-बई असा प्रवास झालाच तर हॉटेलात काही खाता येत असे.. अश्या काळात गावात जाऊन मिसळ खाणे असा योग मला आला.. आणि त्या दिसापासून आजपर्यंत इतक्या मिसळींचे फ्लेवर जिभेवर ठेऊनही हा पदार्थ मला अतिशय प्रिय आहे..<br /><br />ज्या कोणी या मिसळ या पादार्थाचा शोध लावला असेल.. त्याला त्या लाल तर्रीचा सलाम..<br />आजही राज्यात कोणत्याही गावात गेलं तरी त्या गावची मिसळ खाण्याची प्रथा मी सुरु ठेवली आहे.. म्हणजे पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे, कोल्हापूर या सगळ्या गावांतील मिसळीचा त्यांचा त्यांचा एक स्वाद आहे.. पुण्यातल्या दोन तीन हॉटेलातली मिसळीची चव तर विसरुच न शकण्या पलिकडची आहे(म्हणजे आता नावं आठवत नाहीत.. त्यातलं एक तुळशीबागेत आहे.. भूलचूक माफ) मी राहतो बदलापुरात त्यामुळे आसपासची ठाण्यातील मामलेदारची, डोंबिवलीतील मुनमुनची, बदलापुरातील काटदरेंची मिसळ म्हणजे साक्षात परमेश्वराने भूतलावर पाठवलेलं अमृत आहे.. असं मी मानतो.. वांगणीतली मिसळ, नेरळच्या रेल्वे कँटीनची मिसळ, कर्जत स्टेशनाबाहेरच असलेल्या कौलारु हॉटेलातील मिसळ या सगळ्यांची चव म्हणजे वाहवाच..<br />जे खरोखरच खवय्ये आहेत..त्यांना एवढं सांगणही पुरे..</div>संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-67074955234346323052009-05-20T14:25:00.000-07:002009-12-17T23:08:03.458-08:00आता पाऊस येणार...<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEicuKWp1MzSMvQL7Yj0Tn7oOB1FJ6YMRaToVngp86SMcz5NwBcbl5kPrPpnjG9tXbgwjMAJa_6RlVHfjb3njftPoE7f2Edu-B38i41BkESZnhdYJThu2O9oAk3Qoe4to_O_qtejunqFg88/s1600-h/rain.jpg"><img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 142px; FLOAT: left; HEIGHT: 200px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5416469453943577010" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEicuKWp1MzSMvQL7Yj0Tn7oOB1FJ6YMRaToVngp86SMcz5NwBcbl5kPrPpnjG9tXbgwjMAJa_6RlVHfjb3njftPoE7f2Edu-B38i41BkESZnhdYJThu2O9oAk3Qoe4to_O_qtejunqFg88/s200/rain.jpg" /></a><br /><div>आता पाऊस येणार..<br />सगळं सगळं धुऊन जाणार..<br />उन्हाळ्याचा थकवा नेणार..<br />मातीच्या गंधांनं आसमंत भरुन वाहणार..<br /><br />आता कसं सगळं पुन्हा पहिल्यासारखं हिरवंगार होणार...</div>संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-10231646886677751082009-05-19T13:25:00.000-07:002009-05-19T14:09:06.463-07:00मतदारांचा इंगालोकसभा निवडणुकांचे निकाल हे सगळ्यांनाच धक्कादायक असेच लागले..निवडणुकीत सर्वाधिक धक्का बसला तो शरद पवार आणि शिवसेनेला..<br />त्यातही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राज्यातल्या राजकारणातील महत्व संपत चालल्याची चुणूक या निवडणुकीने दाखवली.. राज ठाकरे यांना मिळालेलं मताधिक्य हे त्यांचं यश आहे, असं मला वाटत नाही.. राज्यात कोणत्याच पक्षाकडे असं एकमुखी प्रभावी नेतृत्व नसल्याने त्याचा फायदा राज ठाकरेंना झालाय. असं या निवडणुकीबाबत वाटतं.. जरा सविस्तर पाहुयात<br /><br />सर्वात मोठा फटका पडला तो आहे शरद पवारांना, मराठा स्ट्राँग मॅन अशी ओळख असणा-या पवारांना या निवडणुकीनं सर्वाधिक दुखावलं असणार.. त्यांच्या गडाचे बुरुजच या निवडणुकीत पूर्णत ढासळले.. पवारांना मिळालेल्या आठ जागांचे आपण विश्लेषण केले तर बारामती आणि माढ्याची जागा राष्ट्रवादीला मिळणे यात पवारांचा तसा फारसा वाटा नाही. बारामती त्यांना मिळणं अपेक्षितच होतं. माढ्याची निवडणूक ही पवार लढल्यामुळे जिंकणेही अपेक्षितच म्हणावे लागेल.. उरलेल्या सहा जागांपैकी उदयनराजेंची जागा ही पवारांचे यश अजिबातच नाही. उदयनराजे कोणत्याही पक्षाकडून उभे राहिले असते, प्रसंगी अपक्ष सुद्धा तरी त्यांनी ही जागा मिळवलीच असती. उरलेल्या पाच जागांपैकी संजय पाटील ही ईशान्य मुंबईची जागा आणि ठाण्यातील संजीव नाईक यांची जागा ही सुद्धा राष्ट्रवादीला लागलेली लॉटरीच म्हणावी लागले. मनसेला इतकी मते मिळाली नसती तर कदाचित ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आलीच नसती. समीर भुजबळ यांच्या विजयात छगन भुजबळांचाच वाटा महत्वाचा राहिला. आणि शेवटची प्रफुल्ल पटेल यांची जागाही निवडून येणं अपरिहार्य होतं. राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतले नेते असल्याने ते निवडून येणं हे क्रमप्राप्त होतं. मग हे विश्लेषण पाहिल्यानतंर जो पवारांचा करिष्मा राज्यात चालतो, अशी अख्यायिका गेल्या अनेक वर्षांपासून सगळेच जणं म्हणतात.. तो कुठेच दिसला नाही. पश्चिम महाराष्ट्रात शिरुर सोडून देऊ हवंतर पण मावळ, अहमदनगर, कोल्हापूर, हातकणंगले या जागा पवारांना दगाच कशा देऊ शकल्या हा मुख्य प्रश्न आहे. राष्ट्रीय नेते असणा-या आणि पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणा-या पवारांना चार जागा राखत्या आल्या नाहीत... असा प्रश्न पडतोच पडतो..म्हणजेच थोडक्यात पुढच्या काही लोकसभा निवडणुकांमध्ये पवार हे जर प्रचाराबाहेर असतील तर काय स्थिती असेल याची ही चुणूकच मानायला हवी ना.. सर्वात जास्त नेते मंडळी असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पवारांच्या मनातला ( त्यांच्या मनात यावेळी 13 पेक्षा जास्त जागा मिळतील) आकडा गाठू शकले नाहीत..कदाचित निवडणुकीच्या संपूर्ण काळात कोणतीही न घतेलेली ठाम भूमिका कदाचित पक्षाला मारक ठरली असावी.. सुरुवातीला घेतलेली शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा आणि नंतर काँग्रेस आघाडीत पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावरुन मतदारांचा झालेला संभ्रम हे याचं कारण असू शकतं.. <br /><span class=""></span><br />दुसरा सर्वाधिक फटका बसला तो शिवसेनेला, शिवसेनाप्रमुख या निवडणुकीत प्रचारात नव्हतेच, त्यामुळे त्यांच्याकडे या पराभवाची जबाबदारी जात नसली, तरी बाळासाहेबांचा करिष्माही राज्यातून आणि विशेषत मुंबईतून कमी होत चाललाय, हे या निवडणुकीने दाखवून दिलं.. जो काही प्रचार उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यातही फारसा दम नसल्याने राज ठाकरेंच्या मनसेला त्याचा फायदा झाला..खरं तर राज यांचे सगळे उमेदवार अगदी नवखे असतानाही, त्या सगळ्यांना सरासरी एक-एक लाख मते मिळावीत.. हे शिवसेनेवरचा लोकांचा विश्वास उडत चालल्याचं चांगलं उदाहरण म्हणायला हवं..<br />दोन्ही पक्षांकडे संपूर्ण निवडणकीच्या प्रचारात तरुणांना आकर्षित करु शकतील असे विखारी प्रचार करणारे नेते मंडळी नसल्याने आणि कदाचित या निवडणुकीत कोणताही मुद्दा नसल्याने याचा फटका या दोन्ही पक्षांना बसलाय. आणि यातही विशेषत हे दोन्ही राज्यातले धुरंधर नेते हे उंबरठ्यावर येऊन पोहचले आहेत. हेच ही निवडणूक दाखवते आहे.<br />शेवटचा विषय राज ठाकरेंचा.. राज यांच्या मनसेने यश मिठळवलं असलं तरी ते पर्याय म्हणून आहे. त्यात राज यांचा स्वतचा काही कार्यक्रम नाही, ना त्यांना उभ्या-आडव्या महाराष्ट्राची जाणही नाही. मराठी माणसाच्या मुद्द्यावर राजकारण करणा-या मनसेनं आत्तापर्यंत किती जणांचे प्रश्न सोडविले, हेही तपासायलाच हवे.. मात्र अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्यांकडे असा विखारी प्रचार करणारा नेता नसल्याने राज यांना त्याचा फायदा झाला. विशेषत ते तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होतायेत. हेही यानिमित्ताने समोर आलं. यापुढं राज्यातलं राजकारण हे राज यांच्याशिवाय होणार नाही, हेही यातून स्पष्ट झालय. मात्र तरीही हे राज यांचं वैयक्तिक यश आहे, त्यांच्या इमेजचं, पक्षाचं नाही.. आणि जर पुढच्या काही काळात ठोस कार्यक्रम दिला नाही ( म्हणजे आंदोलन वा तोडफोड नव्हे) तर विकासाचा कार्यक्रम तर काही वर्षात त्यांना याचीही फळं भोगावी लागतील.<br /><br />निवडणुकीत काँग्रेसला झालेला सर्वाधिक फायदा, हा राज्यातील सरकारचा वा काँग्रेस नेत्यांचा नव्हे.. तर केंद्रातील सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं कार्य आणि त्यांची इमेज यांना मिळालेला हा प्रतिसाद आहे. तसचं हेच स्थिर सरकार देऊ शकतात, अडवाणी नव्हे. हे मतदारांनी लक्षात घेतलं. याशिवाय पारंपारिक पद्धतीने की काँग्रेसच देश तारु शकतं, यामुळे झालेलं मतदान आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळूनही राज्याच्या पातळीवर त्यांना कुणाला श्रेय देता येणार नाही, मात्र भविष्यात त्यांना याचा चांगला फायदा घेता येणार आहे. <br />महाराष्ट्रात माझ्या अंदाजाप्रमाणे भाजपा पहिल्या क्रमांकार, काँग्रेस दुस-या, शिवसेना तिस-या आणि शिवसेना चौथ्या क्रमांकावर राहिल असा अंदाज होता. मात्र भाजपकडे एवढे तगडे उमेदवार असूनही त्यांना त्याचा फायदा झालाच नाही. <br />अखेरीस लोकसभा निवडणूक 2009 चे निकाल जाहीर झाले आणि देशभरातील मतदार (म्हणजे ज्यांनी मतदान केलं ते..) किती सूज्ञ आहेत, हे त्यांनी दाखवून दिलं.. देशात काँग्रेस आघाडील्या मिळालेल्या यशाकडे नजर टाकली की लक्षात येईल की काँग्रेसला या निवडणुकीत सर्वात जास्त फायदा झाला आहे. गेल्यावेळी 145 जागांवर जिंकलेली काँग्रेस यावेळी 200चा आकडा पार करुन पुढे केली. स्थिर सरकार मिळणं सध्या सगळ्यांनाच गरजेचं असल्यानं जे झालं ते चांगलंच झालं याबाबत काहीच वाद नाही. काँग्रेसला बहुमत मिळालं नसतं तर प्रादेशिक पक्ष आणि अमरसिंगासारखे दलाल या निवडणुकीत खूप मोठे झाले असते. ते यानिमित्ताने होणार नाही.. आणि असाच ट्रेंड भविष्यात पडो अशी अपेक्षा करुयात.. भाजपचं झालेलं नुकसान, अडवाणींचं अपयश, डाव्यांची झालेली पिछेहाट, आणि राहुल गांधीचं यश अशी ही निवडणूक आहे. पुढच्या 10 वर्ष तरी पुन्हा एकदा काँग्रेसच देशावर राज्य करणार हे या निकालांमधून स्पष्ट झालयं. आणि हे भारताच्या दृष्टीने निश्चितच आशावादी आहे.संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-14579344610225372432009-05-07T10:44:00.000-07:002009-05-12T11:29:26.754-07:00निवडणूक न भावलेली..एवढ्या मोठ्या लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि आता संपतीलही..पण तरीही निवडणुकांचं वारं काही कुठेच वाहिलं नाही..<br />गेल्या दोन निवडणुका हे वातावरण जरा फिक्क व्हायला लागलं असतानाच, यंदाच्या निवडणुकीत तर कोणातच फारसा उत्साह दिसलाच नाही.. ना पक्षांमध्ये, ना मुद्द्यांमुध्ये आणि ना मतदारांमध्ये<br /><span class=""></span><br />जरा सविस्तर बघुयात निवडणुका म्हटल्या की पक्ष कार्यकर्ते कसे जल्लोषात असायला हवेत.. पण या निवडणुकीत अगदी शेवटच्या पंधरा वीस दिवसांपर्यंत कुणाची युती कुणाशी हेच वातावरण स्पष्ट होत नसल्याने कोणातच फारसा उत्साह जाणवत नव्हता.. नाही म्हणायला जे प्रतिष्ठित नेते होते त्यांनी ही निवडणूक रंगवली पण त्यातही पाहिजे तसा मजा नव्हती..<br /><br /><br /><br />विशेषत: महाराष्ट्रात तर यंदाच्या निवडणुकीत बाळासाहेबांची तोफ कडाडली नाही, पवार हे त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने प्रचार करीत राहिले.. उद्धव ठाकरे यांच्या भाषेत जोर नसल्यानं त्यांच्या भाषणांना विदर्भ मराठवाड्यात मिळाला तसा प्रतिसाद शहरांमध्ये मिळाला नाही, तर राज ठाकरे यांना प्रतिसाद मिळाला खरा, पण त्यांच्या उमेदवारांना का मते टाकायची हा प्रश्न सगळया सुज्ञ मतदारांच्या मनात कायम उभा राहिला.. विलासराव देशमुखांना मुख्यमंत्रीपदाचे ग्लॅमर संपलेले, तर अशोक चव्हाण नवखे असल्यानं प्रचार सभा रंगल्या नाहीत.. आरोप प्रत्यारोप, राजकारण, विकास असे मुद्देच कुठे जाणवले नाहीत.. नाही म्हणायला अंकुश राणे हत्या प्रकरणात राणे-शिवसेना हा पारंपारिक संघर्ष पुन्हा पहायला मिळाला, तर राज आणि चौगुले यांच्यात एक जुगलबंदी झाली.. पण या दोन बाबी सोडल्या तर फार काही वार-प्रतिवार झाले नाहीत.. याचंही कारण म्हणजे सगळेच एकाच जातकुळीतले असल्याने कुणी कुणाला का मारावं हाही प्रश्न होताच..<br /><span class="">...... आणि</span> हा प्रश्न फक्त राज्यातच नव्हता तर संपूर्ण देशात राहिला. वरुण गांधी, अडवाणी-मनमोहन सिंग वाद.. त्यातही पुन्हा कंदहार, बाबरी मशिद, मुंबई हल्ले यासारखे अतिशय पांचट मुद्दे चर्चेत राहिले... दुसरा मुद्दा राहिला तो शरद पवारांच्या पंतप्रधानपदाचा कमाल अवघ्या 15-20 खासदारांची कुमकही हाताशी नसताना, या मुद्द्यावरुन पवारांची प्रसिद्धी मात्र जोरदार झाली..<br /><span class=""></span><br />सुशीलकुमार शिंदे, छगन भुजबळ बडी मंडळीही फारसी कुठे दिसली नाहीत आणि आर आर ही उपमुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर तसे दिसेनासेच झालेले.. खरतर केंद्रात राज्यातील इतकी मंडळी असतानाही ग्लॅमर असलेला एकही नेता संपूर्ण निवडणूक गाजवू शकला नाही.. नरेंद्र मोदींसारखा स्टार प्रचारकही राज्यात येऊन प्रचार करुन गेला, पण मजा आलीच नाही...<br /><br />या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूकच मुळाच पुचाट अशीच झाली...<br /><br />एक सामान्य मतदार म्हणून मी कोणत्या पक्षाला का मतदान करावं, हा प्रश्न या निवडणुकीत मला सातत्यानं पडत राहिला आणि त्याचं उत्तर केवळ नकारात्मकच मिळत गेलं...<br /><br />कोणत्याही राजकीय पक्षावर विश्वास ठेवण्यासारखं नेतृत्वच दिसत नसल्याने मी यावेळी मतदान केलं नाही.. आणि अतिशय स्पष्टपणे हे मला सांगता यायलाच हवं.. कोणतंही ध्येय धोरणं नसणारी आणि कुणाही पाठीशी सहज जाउ शकणारी नेते मडळी असताना, त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी काही दिवस माझं बोट शाईने का माखून घेऊ असं मला सतत वाटलं.<br /><br />त्यातच यंदाच्या निवडणुकांमध्ये मतदारसंघ पुनर्रचनेमुळे नवी काय गणित असतील, यामुळेही कदाचित यावेळी चिखलफेक कमी झाली असावी... विशेषत अनेक राजकीय पक्षांचे निकालानंतरच्या भवितव्याबाबत लक्ष असल्याने म्हणा निवडणूक रंगलीच नाही..<br /><br />या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असं नाहीच, पण ज्या काही आघाड्या, युत्या होतील त्यातही येणारं सराकरं कितपत तग धरणार हाही प्रश्नच आहे... सध्याच्या परिस्थितीत तरी मायावती, जयललिता, पवार, लालू-पासवान, करात आणि इतर डाव्या प्रभुती आणि शेवटचे अमरसिंग हीच मंडळी पुढचं सरकार कोण हे ठरवणार हेच दिसतय.. त्यातून या सगळ्यांच्या महत्वाकांक्षा मोठ्या असल्याने सरकार कितपत स्थिर राहणार याबबात शंकाच आहे.. त्यामुळे येत्या एक-दोन वर्षात पुन्हा लोकसभा निवडणुकांना सामोरे जावे लागल्यास कुणालाच आश्चर्य वाटायला नको..<br /><br />विशेष म्हणजे यावेळी मतदारांनी मतदान करावे यासाठी विशेष जागृती झाली.. ती अभिनंदीय पण त्याचा परिणाम मतपेट्यांमध्ये जाणवलाच नाही.. त्यातून मतदान सक्तीची मागणीही उभी राहिली..<br /><br />एकूणच हा गेल्या दोन तीन महिन्यांचा काळ तसा निरसच गेला.. आता लक्ष आहे ते 16 मेच्या निकालाकडे .. मला वाटतं की खरं राजकारण हे त्यानंतर सुरु होईल.. म्हणजे थोडक्यात असं की मतदारांनी काहीही कौल दिला तरी मतदारांना डावलून येणारं सरकार हेच हे लोकशाहीतलं सरकार असणारं..<br />आणि आपणही ते निमूटपणे मान्य करणार.. आहे की नाही सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रातल्या मतदारांचा विजय..संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-64855042183596358682009-04-13T11:26:00.000-07:002009-05-06T11:33:58.161-07:00काहीच लिहावसं वाटेना..जगण्यातला अनुभव कमी कमी होतोय की काय अशी शंका यावी, असं मनात वाटायला लागलय..<br /><br />काहीतरी नवं सुचावं, वाचावं, पहावं, असं वाटेनासं झालय.. काय म्हणायचं याला.. सॅच्युरेशन की आळशीपणा की आणखी काही..<br /><br />लायब्ररीत पुस्तकांच्या गर्दीत हरवलो, तरी काहीतरी सुंदर हाती गवसताना दिसत नाहीये.. सिनेमा, टीव्ही, नाटकं यांचंही थोड्याफार फरकानं तेच झालय आणि जेवणातही तेच..वैविध्य..छान असं काही सापडत नाहीये..<br /><br />प्रवासही फारसे होत नाहीयेत.. बाहेर उन्हाने जीव घातो की काय, असं वाटू लागलय..<br /><br />आणि शेवटचं ज्या कामासाठी आपण जगतो.. ते काम करतानाही त्यात तोच तोच एकसूरीपणा येऊ लागलाय..<br /><br />काय म्हणायचं याला.. काही चांगलं आजूबाजूला उत्साहवर्धक का घडत नाहीये.. की खरोखरच जगण्यातलं सर्जन नाहीसं होत चाललय... म्हणजे ही सर्वाधिक भिती आहे की आपण बनचुके होत चालले आहोत..<br /><br />माणसं, नाती यांच्याबाबतही असंचं काहीसं का व्हावं..<br /><br />चांगली निर्मीती आणि आशयघनता नसल्याने चांगलं पहायला, वाचायला मिळत नाहीये का.. की आपण जे चांगलं आहे तिथपर्यंत पोहचत नाहीयोत. काहीच कळेनासं झालय..<br /><br />ज्या चळवळीतून आपण मोठे झालो, माणसांसाठी काम कारवं असं सतत वाटत राहिलं ती माणसं आता आजूबाजूला का नकोशी वाटायला लागली आहेत..<br /><br />काय नक्की काय बिघडलंय काय..<br /><br />की आपलं जगण्यावरचं प्रेमचं हळूहळू कमी होत चाललय.. आला दिवस ढकलायचा, ऑफीसातनं बाहेर पडताना संपला एक दिवस आणि नंतर उद्याचा आणि नंतर परवाचा.. ही भावना का मनात येऊ लागलीय.<br /><br /> उत्तर देणारेही संपेलत आणि ज्यांच्याशी संवाद व्हावा अशी माणसंही राहिलेली नाहीत.. कदाचित यालाच मोठं होणं म्हणत असावेत..<br /><p>नवं ध्येय सापडावं, काहीतरी नवं करावं असं सारखं वाटतय, पण पुन्हा तेच काही दिसत नाहीये.. </p><p>भिती वाटतेय की, आपण म्हातारे होऊ लागले आहोत..<br /></p>संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-29131153579807335912008-12-26T09:40:00.000-08:002009-01-21T13:46:25.165-08:00एका महिन्यानंतर...रात्री साडे नऊची वेळ.. विकली ऑफ असल्याने निवांत होतो. बातम्यांशी संबंधित नोकरी असल्याने निवांत बातम्या बघत सुट्टी चालली होती.. तेवढ्यात कुठल्यातरी न्यूज चॅनेलला लिओपोर्ड कॅफेत गोळीबार झाल्याची बातमी आली. त्यानंतर शहरात काही ठिकाणी गोळीबार झाल्याचंही वृत्त होतं.. मी सरसावून गँगवॉर असेल असं समजून टीव्हीसमोर बसलो.. पाहता पाहता हे गोळीबार साधे नसून दहशतवादी हल्ले असल्याचं स्पष्ट व्हायला लागलं.. इतकचं काय तर आपल्या नेहमीच्या व्हीटी स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार झाल्याच्या आणि बॉम्बस्फोट झाल्याच्याही बातम्या आल्या. आणि खूप मोठा धक्का बसला.. व्हीटी स्टेशन, कामा हॉस्पीटल, मेट्रोजवळ गोळीबार, विधानभवनाजवळ ग्रेनेड हल्ला., विलेपार्लेत टॅक्सीत स्फोट, माझगावात टॅक्सीत स्फोट.. ताज, ओबेरॉयवर हल्ला, नरिमन हाऊसमध्ये अतिरेकी लपले. अश्या बातम्या सारख्या येतच होत्या.. आणि जेवणाची ताटं सारुन त्या रात्रभर मी आणि माझ्या घरातले टीव्हीसमोर अक्षरश: रात्रभर बसून होतो... ज्या व्हीटी स्टेशनवरुन गेले तीन वर्ष रात्री 10.30 ते 11.30 च्या काळात आम्ही बिनघोर येत होतो, ज्या विधानभवन परिसरात नोकरीला होतो, त्याच परिसरात हे सगळं घडलं.. आणि कुठेतरी आत खूप आत एक जबरदस्त धक्का बसला.. कदाचित व्हीटी स्टेशनवर झालेल्या गोळीबारात आपणही मेलो असतो हे जाणवलं.. आणि सुन्न झालो.<br />आम्ही एक सार्वभौम, गेल्या 50 वर्षांपासून स्वतंत्र आर्थिक प्रगतीच्या शिखराकडे वाटचाल करणा-या देशाचे नागरिक आहोत, देशातल्या सर्वात सुरक्षित शहरात आहोत, इथे आम्हाला कुणाचीही भिती नाही या सगळ्या मनातल्या असलेल्या भावनांचा एका क्षणात हल्ल्याच्या जाणीवेनं चक्काचूर झाला. कुठल्यातरी इतर देशातील कोणीतरी आमच्या देशात समुद्रमार्गाने घुसतात काय, व्हीटी स्टेशनवर हल्ला करुन निरपराध 50-60 लोकांचे जीव घेतात काय आणि आमच्याकडची सर्व सुरक्षायंत्रणा याला अपुरे पडते काय.. सारचं अनपेक्षित... खरं सांगा महिन्याभरापूर्वी व्हीटी स्टेशनवर असा सरसकट गोळीबार होईल, असं कुणी सांगीतलं असतं तर कुणाला तरी खरं वाटलं असतं का हो.. खरंच सगळ्यांनाच मुळापासून हादरवणारी ती 26 नोव्हेंबरची रात्र होती. कुणीच था-यावर नव्हतं. नेमके किती दहशतवादी आहेत, त्यांचं उद्दिष्ट्य काय, ते कुठेकुठे हल्ले करणार आहेत, कुठल्या देशातले आहेत.. किती आरडीएक्स आहे.. हे सर्व प्रश्न फक्त गुंता बनून होते.. प्रशासकीय यंत्रणाही मूकपणे हे सगळं पहात होती. ज्या पोलीस अधिका-यांनी हे थोपवायचा प्रयत्न केला. ते चांगले शूर पोलीस अधिकारी आम्ही गमावून बसलो... हेमंत करकरे, विजय साळस्कर, अशोक कामटे हे तिन्ही अधिकारी एकाचवेळी हल्ल्याला सामोरे जाताना मृत्युमुखी पडतीलं, हेही कुणाला स्वप्नातही खरं वाटलं नव्हतं.. तीही बातमी आम्ही पचवली, मात्र या तिन्ही पोलीस अधिका-यांच्या मृत्युने दहशतवादाचं संकटाची तीव्रता अधिक वाढली. त्यानंतर या दहशतवाद्यांपैकी एकाचा फोटो प्रसिद्धीला आला. तोच तो कसाब.. त्याच्या चेह-यावरचे खूनशी भाव संपूर्ण मानव जातीला काळीमा फासणारे होते.. त्याच्या नजरेतलं क्रौर्य अजूनही त्याच तीव्रतेने आमच्या सगळ्यांच्याच स्मरणात आहे.. कितीतरी दिवसांपासून असलेला माणसं अशी का वागतात, हा प्रश्न अजूनही सुटलेलाच नाही. त्यानंतर दोन दिवस ताज, नरिंमन हाऊस आणि ओबेरॉयमधला दहशतवाद्यांचा मुकाबला आम्ही निमूटपणे पहात होतो. अखेरीस हल्लेखोरांना यमसदनाला धाडलं.. मात्र आम्ही सुरक्षित नाही..याची जाणीव मात्र या हल्ल्यानं आम्हाला फार तीव्रतेने करुन दिली. आत्तापर्यंत कितीतरी स्फोट झाले, तरी असे एकाचवेळी अनेक ठिकाणी हल्ले करण्याची आणि जिवंत दहशतवाद्यांनी गोळ्यांनी संपूर्ण यंत्रणेला धारेवर धरण्याची ही पहिलीच वेळ.. त्यामुळे जनता घाबरली, पोलीस गांगरले.. संपूर्ण यंत्रणा हादरली.. मात्र ती भीती आजही आमच्या मनात तशीच कायम आहे.. मुंबई नंतर एका दिवसात उभी राहिली, अश्या कितीजरी बातम्या आल्या, तरी ती आमची गरज आहे.. आम्ही निर्लज्ज आहोत. बाहेर पडलो नाही, तर आजच्या स्पर्धेच्या युगात जेवायचं काय, हा प्रश्न आमच्यासमोर पडेल. त्यामुळे अपरिहार्यतेतून मुंबई उभी राहिली, त्यात कोणताही आत्मविश्वास नाही. अजमल कसाब आणि इतर नऊ जणांची ( की अधिक काही जणांची) आमच्याशी काय दुश्मनी होती, हे आम्हाला आत्तापर्यंत कळलेलं नाही. आम्ही त्याच शोधात आहोत. आम्हाला मरण मान्य आहे, मात्र अश्या भ्याड पद्धतीनं आणि दुस-या कुणाच्या तरी गोळीनं किंवा बॉम्बस्फोटानं नको.. हे आक्रंदून सांगणा-या व्हेनस डेतल्या नसरुद्दीन शाहसारखी आमची अवस्था आहे. मात्र चित्रपटात शक्य ते करणारा नासीरसारखं आम्ही करु शकत नाही.. सरळमार्गी कॉमन मॅन म्हणून मरणं एवढचं आमचं नशीब आहे.. यानंतर या कृत्याचं राजकारण झालं. जबाबदार कोण याचा शोध झाला. केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे राजीनामे झाले. मात्र अजूनही काही ठोस कारवाई करण्याचं आमच्यात आणि आमच्या सरकारमध्येही धाडस नाही. कारण आम्ही सगळेच हळूहळू मुर्दाड झाले आहोत. हा मुद्दा ता असाच तापत राहीलं, एखादं सरकार पडेल, एखादं उभं राहिल पण ज्यांच्या घरातले दिवे, ज्यांच्या कपाळावरचं कुंकु या हल्ल्यानी नेलं त्यांना कुणीच कसल्याच पद्धतीची भरपाई आम्ही देऊ शकणार नाही. उद्या कधीतरी आपलीही वेळ येईल, आणि या हल्ल्यात मेलो नाही म्हणून भाग्यवान असं समजत पुढचे दिवस आम्हाला काढावे लागणार हे नक्की..<br />काश्मिरमधल्या परिस्थितीबाबत फक्त पेपरात वाचून आणि टीव्हीत बघणारी परिस्थिती आता आम्हालाही व्यापून उरली आहे. आणि आम्ही या सगळ्याला रोखण्यात अगदी असमर्थ आहोत.. याची जाणीव अधिक गडद अधिक गडद होत राहिली आहे. अखेरीस गाडीत शेजा-यावरचा आमचा विश्वास त्याच्या सॅककडे पाहून अधिक डळमळीत व्हायला लागलाय. कदाचित हेच हे सर्व करणा-यांना अपेक्षित आहे..<br />याचा कुणी बाजार करो, कुणी त्याचं राजकारण करो.. आज एका महिन्यानंतरही हीच खरी स्थिती आहे, आम्ही खचलेलेच आहोत.. फक्त तीव्रता कमी झालीय आणि उद्या काहीही घडलं तरी हे घडणारचं होतं.. अश्या भाकडं प्रतिक्रिया देण्याशिवाय़ आम्ही काही करु शकणार नाही.<br />दहशतवाद कसा रोखायचा हाच आम्हाला सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. त्यांना काय हवय, हे आम्हाला माहीत नाही, कदाचित त्यांनाही माहीत नाही.. मात्र अश्या माथेफिरुपणाने संपूर्ण समाजाचं अस्तित्व मात्र टांगणीला लागलय. आणि याचं ठोस उत्तर खरचं कुणाकडेच नाही. कदाचित आम्ही हे सर्व थांबवण्यासाठी हेल्पलेस आहोत.संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-57318170254409973032008-11-20T09:28:00.000-08:002009-01-21T13:31:54.349-08:00आनंदक्षण..दिलीप कुलकर्णीचं निसर्गायण नावाचं पुस्तक आहे.. खूपच छान आहे.. त्यात त्यांनी भगवंताच्या भेटीसाठी लागणारी आत्मियता म्हणजे काय किंवा तादात्म्य पावणं म्हणजे काय.. किंवा सुख म्हणजे काय याची एक सुंदर व्याख्या केलीय..<br />ऐन पावसाळ्यात एखाद्या डोंगरावर उभं राहिल्यानंतर समोरचं हिरवंगार रान बघताना काही क्षण आपण स्वत:ला आजूबाजूच्या परिसराला, आपल्या नोकरीला, आई-वडिलांना , संपूर्ण जगाला विसरुन जातो.. काही क्षणाचीच ती एक विलक्षण सुंदर समाधी असते.. आणि ते जे क्षण असतात ते ख-या अर्थी आनंदक्षण... आणि असे क्षण एकत्र राहणे म्हणजे भगवंताशी तादात्म्यता पावणे होय.. संतांच्या भगवंताच्या भेटीच्या क्षणात हे क्षण त्यांच्याकडे सातत्यानं येतात . हे खरं .. तर आत्ताच हा विषय काढण्याची किंवा आठवण्याची गरज काय.. तर परवा एक सुंदर कविता ऐकली..त्यात आनंदक्षण असा उल्लेख आला.. आणि त्या आनंदक्षणावरुन हे सगळं आठवलं.. आता नेहमीच्या धावपळीत असे क्षण वाट्याला फारसे येत नाहीत, हेही खरचं.<br />जेव्हा शाळेत होतो, तेव्हा असे क्षण वाट्याला पुरेपुर आले आहेत आणि त्याचा आनंद खरोखरच पूर्णपणे उपभोगता आला आहे.. माझं लहानपण पुणे जिल्हात घोडेगाव या गावी गेलं. तिथं फार सुंदर थंडी पडायची.. शनिवारी सकाळी सातची शाळा असायची आणि वर्गात स्वेटर घालून येणा-याला मुलगी म्हणून चिडवलं जायचं.. त्यामुळे कितीही थंडी असली तरी झक्कत वर्गातली सगळी मुलं सकाळी नेहमीच्या शाळेच्या ड्रेसवरच शाळेत यायची.. सकाळी साडे सातला धुक्यातून शाळेत पोहचल्यावर एखादी शेकोटी पेटवून त्याच्या काठावार बसलं.. आणि मित्रमंडळीत कुणाची तरी टवाळी निघाली की असेच काही आनंद क्षण मी उपभोगले आहेत.. आणि आज त्या सगळ्याची आठवण झाली झाली तरी काही क्षण निवांतपणा वाटतो.. दुसरा एक अनुभव सांगतो.. हरिश्चंदंर् गडावर जुलैच्या मध्यात ट्रेकला गेलो होतो आम्ही तिघे बंधू.. त्यातला आज एकजण अमेरिकेत आहे.. वाटेवर एका ठिकाणी कडा चढून गेल्यानंतर सगळे ढग त्या कड्यावर उतरले होते.. कितीतरी वेळ म्हणजे जवळपास वीस मिनीटे आम्ही एकमेकांशी काहीही न बोलता तो आनंद फक्त उपभोगत होते.. खरा आनंदक्षण ..<br />असे कितीतरी अनुभव आहेत की ज्या क्षणांनी भरभरुन दिलं.. आणि मी भरभरुन उपभोगलं.. काही खाण्यातले आहेत..कही मित्रमंडळीतले आहेत.. काही वाचनातले आहेत काही अजून काही आठवणींचे आहेत.. त्या सर्व क्षणांनी मी अधिकाधिक समृद्ध झालो.. असे क्षण खरे आनंदक्षण ..संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-77245038180841601062008-11-14T09:58:00.000-08:002009-01-21T13:31:27.279-08:00तर वेळ हातातून निघून गेलेली असेल...राज ठाकरेंचं उत्तर भारतीयांविरोधातलं आंदोलन.. विक्रोळीच्या जाहीर सभेत लालूप्रसादापांसून, अमिताभ बच्चनांवर टीका करणा-या राज ठाकरेंच्या आंदोलनाचं स्वरुप आता केकच्या वादापर्यंत येऊन पोहचलं.. या प्रवासात राज्यातल्या म्हणा किंवा मुंबईकरांच्या पदरात खरोखरच काय पडलं.. याचा विचार केला तर थोडीशी अनिश्चितता, राजच्या अटकेमुळे दोन दिवसांची जबरदस्ती सुट्टी आणि सध्याच्या धकाधकीच्या जगण्यातला एक वाढलेला ताप.. याशिवाय दुसरी उत्तर मिळू शकतील असं मला वाटतं नाही..<br />फारतर काही स्थानिक टग्यांना यानिमित्तानं दादागिरी करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळाला.. आणि हिंदू मुस्लिम, सवर्ण-दलित या संघर्षात राज मराठी विरुद्ध उत्तर भारतीय अश्या नव्या संघर्षाची नांदी मात्र सुरु झाली. राजकारण समोर असल्यानं राज्यातल्या मनसे शिवसेनेनं आणि उत्तर भारतातल्या नेत्यांनी या मुद्द्याचा तापत्या तव्यासारखा वापर करुन घेतला. नाहीतरी विकासापेक्षा भावनिक मुद्द्यावर शक्यतोवर मतदारांना फसवता येईल तितकं फसवण्यासाठी हा मुद्दा अस्मितेशी जोडणार हे नक्की झालय. त्यामुळे येत्या निवडणुकांतही या मुद्द्यावर सतत काही ना काही होत राहील, महाराष्ट्रात राज ठाकरे हिरो राहतील, तर उत्तर भारतात राहुल राज शहीद ठरेल.. आणि यातनं राज्यातल्या उत्तर भारतीयांच्या मनात आणि बाहेरच्या राज्यातल्या मराठी माणसांच्या कुटुंबांच्या मनात एक सतत भीतीची<span class=""></span> जाणीव मात्र कायम राहील. वाहिन्यांवर सतत याचाच उदो उदो करत हिंदी वाहिन्या राज ठाकरेंच्या विरोधात तर मराठी वाहिन्या राज यांच्या बाजूनं उभं राहतील. यात त्यांचे त्यांचे टीआरपी त्यांना सोडवायचे आहेत, वाढवायचे आहेत.. नंबर वन व्हायचं आहे. प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी आणि सध्याच्या दिशाहिन भरकटलेल्या माध्यमांना हा चांगला मुद्दा दिवसभर पाणी टाकून पिटण्यासाठी मिळाला आहे.. आहे की नाही या सगळ्यांचं कौतुक..<br />आपल्याच देशात असुरक्षिततेची जाणीव होणं हे किती वाईट आहे.. याचा प्रत्यय या सगळ्यांपैकी कुणालाच नाही.. यातून आपण काय पेरतो आहोत.. या नकारात्मक प्रसिद्धीचा आणि आंदोलनांचा काय परिणाम होईल याची जाणीव नाही किंवा ती आहे मात्र आपल्या स्वार्थापुरता त्याचा विचार करण्याएवढेच मर्यादित राहिलोत..<br />मनातून काही मंडळी राज यांच्या भूमिकेशी संमत असतीलही , उत्तर भारतीयांवर धाक राहण्यासाठी अश्या भाषणबाजीची गरज आहेही मात्र प्रत्यक्षात रस्त्यावंर येऊन त्याची परिणती जर खून पडण्यात आली, किंवा बाहेरच्या राज्यातल्या एखाद्या मराठी कुटुंबियांना काही इजा पोहचवण्यात झाली, तर सरसकट सगळ्यांनाच आणि त्यातही माध्यमांनाही आपली मान शरमेनं खाली घालायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.<br />आज केवळ व्यासपीठांवरुन एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोपांचं राजकारण हिंसेत उतरवण्यासाठी निवडणुका जशजश्या जवळ येतील तसतसा जास्त प्रयत्न होईल.. एका वेगळ्याचं कारणावरुन दंगलसृदृश<br />स्थिती निर्माण होईल, आणि हा करतो मग मी का मागे, यासाठी अन्य काही पक्ष, व्यक्ती, गट यात सहभागी होतील. मात्र याचा परिणाम मात्र सर्वसामान्य माणसांवर होईल.. आधीच सकाळी संध्याकाळी घरी परतायला मिळेल की नाही, या धास्तीनं गाडीला निघणा-या मुंबईकरांच्या जगण्यातली अनिश्चितता मात्र कायमच वाढत राहील.<br />आत्तापर्यंत काश्मिरात होणारे बॉम्बस्फोट आमच्या आजूबाजूला व्हायला लागलेत, हे आम्ही सहन केलं..<br />आता समाजात एका वेगळ्या दरीला जन्म देऊन, उत्तर भारतीयांना विरोध करुन भारताचं खंडण करण्याचे हे विचार आहेत, त्यालाही आम्ही कदाचित सहन करु.. मात्र प्रत्यक्षात आपल्याभोवती हेही गंभीर पडसादाच्या स्वरुपात येईल.. तेव्हा त्याला उत्तर देण्यास किंवा सामोरं जाण्यास आम्ही तयार नसू.. कदाचित इतकं होईल असं वाटलं नव्हतं.. अश्या स्वरुपाच्या आपल्या प्रतिक्रिया असतील, मात्र त्यावेळी कदाचित वेळ सगळ्यांच्याच हातातून निघून गेलेली असेल.संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-8605007888182464612.post-26639111097581546262008-11-02T08:53:00.000-08:002008-11-02T09:05:56.396-08:00दिवाळी काय देते...दिवाळी आली आणि गेली.. दिवाळीच्या निमित्तानं आमच्या जगण्यात उगाचच काही दिवे आले , काही लागले.. पण हा आनंद एकत्रित साजरा करु शकलो का.. हा महत्वाचा प्रश्न आहे..<br />दिवाळी काय असते आपल्या सगळ्यांसाठी, तर या निमित्तानं आपण एकत्र येतो, नाहीतर आपल्या राहटगाड्यात आपल्याला तरी कुठे एकत्र येण्याचे निवांत क्षण मिळतात, नाही का.. कधीतरी एखाद्याचा वीक एंड खूप चांगला साजरा होता खरा.. पण तो त्या एकट्याशी संबंधित राहतो. मात्र दिवाळीचा उत्साह सगळ्यांना असोत. या निमित्तानं घराघरात गोडधोड होतं. नव्या वस्तू येतात. गेल्या वर्षी ठरवलेल्या काही उद्दिष्टांची पूर्ती होते. प्रत्येकाची ध्येय वेगवेगळी असतात खरी, पण ती पूर्ण करण्यासाठी दिवाळीचे टार्गेटस असतात, ते महत्वाचं.. प्रत्येकाच्या ध्येयपूर्तीच्या मर्यादा या वेगवेगळ्या असू शकतात. उदा. काही जणांसाठी टीव्ही असेल, तर एखाद्यासाठी कार, तर एखाद्यासाठी कपडेही..<br />दिवाळी निमित्तानं आपण अनेकांना शुभेच्छा देतो. एसएमएससारख्या माध्यमातून त्यातले 80 टक्के खोटे, नाटकी असतील किंवा अपरिहार्यतेतून आलेले असतीलही, पण किमान 20 टक्के आपल्या अवतीभोवती असणा-या चांगल्या माणसांनी आठवण आपल्याला या निमित्ताने होते.. त्यांच्याशी गप्पा होतात. सर्वात महत्वाचं दोन दिवस माणसं निवांत असतात... नवरा बायकोला वेळ देतो, बहिण भावाला वेळ देते.. किती महत्वाचं आहे की नाही.. हे सगळं.. नाहीतर धावताना आपण आता सगळचं विसरायला लागलो आहेत.. यात हे काही विरुंगळ्याचे क्षण वर्षभर पुन्हा धवण्याची आणि नव्या ध्येय निश्चितीची एक उमेद देतात. माणसांमाणसांमध्ये संबंध विरळ होत असताना, दिवाळीसारखे सण खरचं काही तरी दिवे घएऊन येतात. मला वाटतं नेहमीच्या जगण्याच्या धावपळीत हे असं काहीतरी असायला हवं बरं नाहीतर आपण कामापाठी वेडे होऊन जाऊ... म्हणूनच जागतिक मंदीच्या वाटेवरही खरेदी कमी झाली असली तरी दिवाळीची उत्साह मात्र आपल्या सगळ्यांच्या मनात तेवढाच राहीला हे महत्वाचं.. थोडे फटाके कमी वाजले असतील, थोडे ग्राहक कमी झाले असले तरी दिवाळी दिवाळीच राहीली..संदीप दि.साखरेhttp://www.blogger.com/profile/17740156159727635478noreply@blogger.com0